• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“….ही खरी गद्दारी!” वैशालीताईंच्या पक्षप्रवेशावर आमदार किशोर आप्पांनी केलं भाष्य; पाचोऱ्यात नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 31, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
“….ही खरी गद्दारी!” वैशालीताईंच्या पक्षप्रवेशावर आमदार किशोर आप्पांनी केलं भाष्य; पाचोऱ्यात नेमकं काय म्हणाले?

पाचोरा, 31 ऑगस्ट : “ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्याच्याआधीही, आताही आणि भविष्यातही मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेतच राहणार. मात्र, ज्या ताईला पहिल्याच निवडणुकीत तात्यासाहेबांच्या प्रेमापोटी मतदारसंघातील 60 हजार लोकांनी मतदान केलं अन् 60 हजार लोकांचा विश्वासघात करून ती भाजपात गेली ही खरी गद्दारी आहे,” अशा शब्दात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भाजप नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान, पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनता वैशाली सुर्यवंशी यांना कधीही माफ करू शकणार नाही, या शब्दातही आमदार पाटील यांनी वैशाली सुर्यवंशी यांच्यावर निशाणा साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीचा पक्षप्रवेश तसेच निर्धार मेळावा पाचोरा शहरातील प्रसाद हॉल येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.

‘….तरी किशोर आप्पा डगमगणारा नाही!’ –

आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की,  वैशाली सुर्यवंशी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचा एक कार्यकर्ता असा दाखवा की त्यांनी वैशाली सुर्यवंशी यांच्याबरोबर प्रवेश केला. जोपर्यंत मतदारसंघातील जनता तसेच कार्यकर्ते या किशोर आप्पाच्या पाठीशी आहेत ना तर असे हजार जण जरी एकत्रित आले तरी किशोर आप्पा डगमगणारा नाही. मला 100 टक्के खात्री आहे की, मतदारसंघातील तरूण, माता-बघिनी, शेतकरी तसेच कष्टकरी या सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम हा तुमचा किशोर आप्पा करत आला असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.


मतदारसंघातील जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो –

आमदार किशोर आप्पा पाटील पुढे म्हणाले की, मतदारसंघातील कोणत्याही गावाला जाऊ द्या आणि त्या गावात गेल्यानंतर 20-25 भगिनीमध्ये थेट किशोर आप्पाला घेराव टाकण्याची ताकद त्यांच्यात असते; एवढा विश्वास या किशोर आप्पाने कमावलाय. मी मतदारसंघात एवढं प्रेम कमावलंय की, काही काम असेल ते महिला भगिनी थेट किशोर आप्पाकडे येतात. आणि म्हणून एवढा विश्वास संपादन करण्यासाठी काम करावं लागतं. जनतेवर विश्वास असावा लागतो. यामुळे कोण कुठे जातंय याची मला काहीही चिंता नसल्याचे आमदार पाटील म्हणाले.

मी गेले 25 वर्ष लोकांची सेवा करतोय आणि म्हणून या मतदारसंघाने एक इतिहास करत मला सलग तिसऱ्यांदा आमदार बनवलं. यासोबतच ऐतिहासित मताधिक्य देखील मिळवून दिलं याचं श्रेय देखील लाडक्या बहिणींचं असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

वैशालीताईंच्या पक्षप्रवेशावर आमदार किशोर आप्पांनी केलं पहिल्यांदाच भाष्य –

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवत वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे तसेच दिलीप वाघ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. दरम्यान, या निवडणुकीनंतर दिलीप वाघ यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर वैशाली सुर्यवंशी यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिट्टी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दरम्यान, वैशाली सुर्यवंशी यांच्या भाजप प्रवेशावर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भाष्य करत जोरदार टीका केली.

हेही वाचा : जनतेला देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिशील आणि तंत्रज्ञानयुक्त असाव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpmla kishor appa patilpachora newspoliticsshivsenavaishali suryawanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page