• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

Video | Pachora News : बहुळा धरणातून पहिले आवर्तन सुटले; शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामात होणार मोठा लाभ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 17, 2026
in ताज्या बातम्या, पाचोरा
Video | Pachora News : बहुळा धरणातून पहिले आवर्तन सुटले; शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामात होणार मोठा लाभ

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 17 जानेवारी : पाचोरा तालुक्याला संजिवनी ठरलेल्या बहुळा धरणात (कृष्णा सागर जलाशय) मुबलक प्रमाणात जलसाठा असून आज 17 जानेवारी रोजी सकाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते पुजन करुन पहिले आवर्तन सोडण्यात आले. शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी करून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा पाचोरा नगरपरिषदेचे नगरसेवक गणेश पाटील, माजी जि.प. सदस्य पद्मसिंह पाटील, विनोद तावडे, डॉ. अस्मिता पाटील, किरण पाटील, पाचोरा जलसंपदा उपविभागीय अभियंता पी.टी. पाटील, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

500 हेक्टरपर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येणार –

उपविभागीय अभियंता पी.टी. पाटील याबाबत सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना म्हणाले की, बहुळा मध्यम प्रकल्पातून रब्बी हंगामीतील पहिले आवर्तन आज सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून अद्याप 200 हेक्टर्सपर्यंत मागणी करण्यात आली आहे. रब्बी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर बहुळा धरण अंतर्गातील 500 हेक्टरपर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बहुळा मध्यम प्रकल्पाच्या 13.34 किमी लांबीच्या असलेल्या शेवटच्या क्षेत्रापर्यंत हे पाणी पोहचते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

पहिले आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत राहणार –

शाखा कालव्याच्या लांबीत पाणी सोडण्याची मागणी असल्याने शाखा कालव्याच्या 10 किमीपर्यंतच्या लांबीत पाणी सोडण्याचा विभागाचा मानस असून शेतकऱ्यांच्या क्षेत्रीय मागणीनुसार याचा निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, रब्बी हंगामातील पहिले आवर्तन हे 28 फेब्रुवारी पर्यंत राहणार असून तीन आवर्तन देण्याचे विभागाचे नियोजन आहे. मात्र, उन्हाळ्यातील परिस्थितीत पिकांचा विचार करून तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढील आवर्तन कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

हेही वाचा : खान्देशातील जळगाव-धुळे महानगरपालिकेत ‘भाजपचं टॉप’; ‘असा’ आहे निवडणुकीचा संपुर्ण निकाल

बातमी शेअर करा !
Share
Tags: bahula dammarathi newsmla kishor appa patilpachora newsrabi seasonsuvarna khandesh livewater released

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

September 17, 2026
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

September 17, 2026
“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page