• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! यापुढे आता सरकारशी चर्चा बंद, नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे

मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 3, 2024
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
मोठी बातमी! यापुढे आता सरकारशी चर्चा बंद, नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे

मुंबई, 3 जानेवारी : मराठा आरक्षणासंदर्भातील आतापर्यंतची सर्वांत महत्वाची बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी –
मनोज जरांगे यांनी आता सरकारसोबतच्या चर्चेला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. आंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे आणि मुंबई येथील मराठा आंदोलकांमध्ये बैठक पार पडली. याच बैठकीत बोलतांना मनोज जरांगे यांच्याकडून सरकारसोबत आता चर्चा न करण्याची घोषणा केली. मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

सरकारच्या अडचणीत होणार वाढ? –
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात मनोज जरांगे यांनी या प्रकारची घोषणा केल्यामुळे आता सरकारच्या अडचणीत वाढ होणार असल्याची बोललो जात आहे. दरम्यान, मराठा आरक्षणा संदर्भात जर चर्चाच बंद झाली तर मराठा आरक्षणावर तोडगा निघणार कसा?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मनोज जरांगे आज म्हणाले की, “20 जानेवारीला मुंबईकडे निघणार असून, तब्बल 2 कोटी मराठे मुंबईत दाखल होतील. आता मुंबईतल्या आंदोलकांच्या खांद्यावर मराठा समाजाची जबाबदारी आहे. तसेच इथून येणाऱ्या आंदोलकांची जबाबदारी मुंबईच्या आंदोलकांवर असणार आहे. आपल्याला चारही बाजूने घेरले, तर आपण 10 बाजूने घेरूयात, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

दीड लाख स्वयंसेवक तयार –
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मुंबई आंदोलनासाठी दीड लाख स्वयंसेवक तयार करत आहोत. वकिलांची 200 जणांची टीम असून 1500 डॉक्टरांची टीम लागणार आहे. दीड महिन्याचे अन्न सुरूवातीला घेऊन जाणार आहे. मुंबईला जाताना रस्त्याने पिकांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. तसेच, मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारसोबत चर्चा करणार नाही,” असेही जरांगे म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: manoj jarangemanoj jarange patilmaratha arakshanmaratha reservation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त 400 खेळाडूंचा असणार समावेश

जळगाव शहरात राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त 400 खेळाडूंचा असणार समावेश

July 29, 2025
'Pending liability funds for completed works under the Tribal Development Department should be distributed immediately'; Deputy Chief Minister Ajit Pawar's instructions

‘आदिवासी विकास विभागांतर्गत पूर्ण कामांचा प्रलंबित दायित्व निधी तातडीने वितरित करावा’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

July 29, 2025
Government's big decision for women's self-help groups, these 8 decisions approved in the state cabinet meeting

maharashtra cabinet meeting : महिला बचत गटांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या 8 निर्णयांना मान्यता

July 29, 2025
Pune Update : पतीसाठी रोहिणी खडसे कोट घालून थेट न्यायालयात; सुनावणीनंतर काय म्हणाल्या?

Pune Update : पतीसाठी रोहिणी खडसे कोट घालून थेट न्यायालयात; सुनावणीनंतर काय म्हणाल्या?

July 29, 2025
ई-पॉस प्रणालीतून खत विक्री बंधनकारक – महाराष्ट्र शासनाचा सर्व खत विक्रेत्यांना इशारा

ई-पॉस प्रणालीतून खत विक्री बंधनकारक – महाराष्ट्र शासनाचा सर्व खत विक्रेत्यांना इशारा

July 29, 2025
Important news for teachers! This is the last date for the State Teacher Merit Award, read detailed information

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ‘ही’ आहे शेवटची तारीख, वाचा सविस्तर माहिती

July 29, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page