सिंधुदुर्गनगरी, 11 मे : छत्रपती शिवाजी महाराज हे महान योध्दा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी...
Read moreमुंबई, 11 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झालाय. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा...
Read moreभोपाळ, 10 मे : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली....
Read moreमिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 11 मे : चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे शहीद जवान सुनिल धनराज पाटील यांच्या स्मारकाचे पाणीपुरवठा व...
Read moreनवी दिल्ली, 11 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल 10 मे संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे....
Read moreलासगाव, 10 मे : पुणे येथील दि प्रीमियर को आप लिमिटेड महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाची 2025 ते 2030 साठी निवडणूक पार...
Read moreनवी दिल्ली, 10 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष...
Read moreजळगाव, 12 मे : यावल वनविभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त 'निसर्ग अनुभव' उपक्रमांतर्गत प्राणीगणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावल वनविभागाचे...
Read moreमुंबई, 10 मे : राज्यात यंदा कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना मागील आठ दिवसांपासून राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी...
Read moreमुंबई, 9 मे : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील...
Read moreYou cannot copy content of this page