ताज्या बातम्या

जामनेर तालुक्यात शेततळ्याद्वारे ऐतिहासिक जलक्रांती; राज्यात आणि देशात आदर्श असा प्रकल्प राबवू – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळावा आणि तालुक्यातील प्रत्येक इंच जमीन पाणीदार होण्यासाठी ऐतिहासिक पाऊल...

Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा, अजितदादांच्या वक्तव्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?

जळगाव : अनेक शेतकरी कर्ज माफ होणार आहे म्हणून सोसायटीचं काढलेलं कर्ज भरतच नाहीत. म्हणून मग खूप अडचणी होतात. त्यामुळे...

Read more

नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा; रेशीमबागेत भेट देणारे ठरले दुसरे पंतप्रधान, नेमकी बातमी काय?

नागपूर, 30 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी मोदींचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल सी. पी...

Read more

Goshta Shetkaryachi | EP – 01 | Promo : विशेष मालिका | गोष्ट शेतकऱ्याची | लवकरच…

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, असं आपण सर्वच जण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र, या कृषीप्रधान देशामध्ये आजही...

Read more

जळगाव पोलीसांसाठी 24 नवीन चारचाकी गाड्या; जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीसाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 29 मार्च : दोन कोटी 25 लाख रुपयांच्या निधीतून 24 नवीन चारचाकी वाहने पोलीस दलाच्या सेवेत देताना आनंद होत...

Read more

Raj Thackeray : 2008 च्या हिंसाचार प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे निर्दोष, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च : 2008 च्या हिंसाचाराप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला असून या प्रकरणात मुंबई...

Read more

Pachora Taluka News : पिंपळगाव हरेश्वर येथे पोलिसांच्यावतीने काढण्यात आला रूटमार्च

ईसा तडवी, प्रतिनिधी पिंपळगाव (हरेश्वर), पाचोरा : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे आज 29 मार्च रोजी सायंकाळी 18:30 ते 19:30...

Read more

‘काय गावना सरपंच, साधी स्मशानभूमी नही तेना गाव मा, काय ठिकाना हे तेना गाव मा’; मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

जळगाव - स्मशानभूमीत गेल्यावर पहिली शिवी ही सरपंचाला मिळते. 'काय गावना सरपंच, साधी स्मशानभूमी नही तेना गाव मा, काय ठिकाना...

Read more

बॅनरवर नाही तर जमिनीवर विकास दिसला पाहिजे; गावच्या विकासासाठी एक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 29 मार्च : गावाच्या विकासासाठी विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. गावचा विकास हा लोकांच्या...

Read more

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खान्देशचा दौरा रद्द, कारण काय?, आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले…

नंदुरबार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 31 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे उपमुख्यमंत्री...

Read more
Page 184 of 428 1 183 184 185 428

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page