• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! इयत्ता 12 वीच्या गुणपत्रिकांचे ‘या’ तारखेपासून होणार वाटप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 14, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! इयत्ता 12 वीच्या गुणपत्रिकांचे ‘या’ तारखेपासून होणार वाटप

जळगाव, 14 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या इ. 12वीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, दि. 5 मे 2025 रोजी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला.

या परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्रे व तपशीलवार गुणपत्रकांचे शालेय अभिलेख दिनांक 16  मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वितरित करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3 वाजता संबंधित शाळा व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका वितरित केल्या जातील. या अनुषंगाने सर्व प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी योग्य ती नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

यंदा बारावीचा राज्याचा निकाल 91.88 टक्के –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालानुसार यंदा बारावीचा निकाल 91.88 टक्के लागलाय. तसेच विभागनिहाय निकालात कोकण विभागात सर्वाधिक 96.74 टक्के इतका तर सर्वाधिक कमी लातूर विभागाचा 89.46 टक्के निकाल लागलाय. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल 94.58 टक्के इतका तर मुलांचा निकाल 89.51 टक्के इतका लागलाय. मुलांपेक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या जास्त असून मुलांपेक्षा मुलींचा निकाल हा 5 टक्क्यांनी अधिक आहे.

विभागनिहाय निकाल –

  • कोकण : 96.74 टक्के
  • पुणे : 91.32 टक्के
  • कोल्हापूर : 93.64 टक्के
  • अमरावती : 91.43 टक्के
  • छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
  • नाशिक : 91.31 टक्के
  • लातूर : 89.46 टक्के
  • नागपूर : 90.52 टक्के
  • मुंबई : 92.93 टक्के

हेही वाचा : न्यायमूर्ती भूषण गवई बनले सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ, ‘असा’ आहे त्यांचा परिचय

बातमी शेअर करा !
Share
Tags: hsc mark sheets distributionhsc results 2025marathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ येथील 22 वर्षीय तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू; दौंड तालुक्यातील येवत स्थानकाजवळ घडली घटना

भुसावळ येथील 22 वर्षीय तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू; दौंड तालुक्यातील येवत स्थानकाजवळ घडली घटना

February 24, 2026
पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत

February 24, 2026
VIDEO: अजित पवारांच्या रुपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO: अजित पवारांच्या रुपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 24, 2026
Pachora News: पाचोरा बसस्थानकावरील पाकिटमारी प्रकरणाचा उलगडा; तीन महिला आरोपींना पोलिसांनी केली अटक

Pachora News: पाचोरा बसस्थानकावरील पाकिटमारी प्रकरणाचा उलगडा; तीन महिला आरोपींना पोलिसांनी केली अटक

February 24, 2026
Jalgaon News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

Jalgaon News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

February 23, 2026
‘सरपंचांच्या सकारात्मक मानसिकतेतूनच गावाचा सर्वांगीण विकास!’, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचे उदघाटन

‘सरपंचांच्या सकारात्मक मानसिकतेतूनच गावाचा सर्वांगीण विकास!’, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचे उदघाटन

February 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page