• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विधानसभेसाठी महायुतीत आम्हाला इतक्या जागा हव्यात, अजित पवार गटाची मागणी, मंत्री अनिल पाटील नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 10, 2024
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
विधानसभेसाठी महायुतीत आम्हाला इतक्या जागा हव्यात, अजित पवार गटाची मागणी, मंत्री अनिल पाटील नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 10 मे : लोकसभा निवडणूक संपत नाही तोच विधानसभा निवडणुकीचे वेध राज्यातील पक्ष नेत्यांना आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांकडून राज्यातील झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जात असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पावले उचलली जात आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाला राज्यात 80 जागा मिळाव्यात, अशी मागणी व्यक्त केली आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मंत्री अनिल पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, महायुतीमध्ये असताना किंवा नसताना जागांबाबत विचार करण्याची आवश्यकता नाही. जे निकष ठरले आहेत, त्यानुसार छगन भुजबळांनी 90 जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली असली तरी किमान 80 जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. – शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे आणि त्यासाठी आतापासूनच कामाला लागले पाहिजे.

उत्तर महाराष्ट्रात 8 जागा लढण्याची अपेक्षा –
विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी अजित पवार गट 80 जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 4 जागा, नंदुरबार 2 आणि धुळे 2 याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात आठ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, लोकसभेत राज्यातील विजयात भाजप, शिवसेना यांच्याबरोबरीने राष्ट्रवादी आमच्या पक्षाचा देखील वाटा असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून होणार निर्णय –
मंत्री अनिल पाटील पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुती उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. तसेच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले. आणि म्हणून उत्तर महाराष्ट्रात आठपैकी दोन जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. दरम्यान, जागावाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी-अधिक काय असेल तो निर्णय होणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : नरेंद्र मोदींनी स्विकारला पंतप्रधान पदाचा पदभार, पहिलीच सही शेतकऱ्यांसाठी, घेतला ‘हा’ मोठा निर्णय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon live newsmahayutiminister anil patilncp ajit pawar groupvidhansabha elction 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 20, 2026
वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

March 20, 2026
आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

March 20, 2026
शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page