• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

मंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये दाखल; जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 23, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मंत्री गिरीश महाजन श्रीनगरमध्ये दाखल; जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था

श्रीनगर, 23 एप्रिल : काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतावाद्यांच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण असताना राज्य सरकारने तातडीने पावले उचलत योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगर याठिकाणी पाठवण्यात आलंय. दरम्यान, ते आज सायंकाळी श्रीनगर विमानतळावर पोहचले आणि त्यांनी उपस्थित राज्यातील नागरिकांची विचारपूस केली.

महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था –
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशभरातील जवळपास 28 नागरिक मृत्युमुखी पडले. दुर्दैवाने यात महाराष्ट्रातीलही 6 नागरिकांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकार या सर्व मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून त्याचा संपूर्ण खर्च महायुती सरकारतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय.

गिरीश महाजन तातडीने काश्मीरमध्ये दाखल –
गिरीश महाजन हे आज सायंकाळी श्रीनगर विमानतळावर पोहचले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने पर्यटकांना धीर देण्यासाठी, सहाय्यता करण्यासाठी, त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आज सायंकाळी श्रीनगर येथे पोहोचले. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत संवाद साधत त्यांनी धीर दिला.

लोकांमध्ये भीतीचं वातावरण हे नाकारता येणार नाही. पण काळजी करण्याचं काहीही कारण नाही. केंद्र सरकारही मोठ्या प्रमाणात अलर्ट झालं असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. एकीकडे अनेकांना घरी जाण्याची काळजी लागली असताना जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येईल, अशी माहितीही मंत्री महाजन यांनी दिली.

Video : सात दिवसांपुर्वीच लग्न अन् दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी शहीद; दिल्ली विमानतळावर पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

बातमी शेअर करा !
Share
Tags: minister girish mahajanpahalgampahalgam terror attacksuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

रब्बी हंगामातील सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी नोंदणीस शासनाकडून मुदतवाढ; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महत्वाची माहिती

March 18, 2026
पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

पाचोऱ्यात लाचप्रकरण; 5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 ची मागणी, जळगाव एसीबीने ‘त्या’ दोघांना पकडलं रंगेहात

March 17, 2026
VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

VIDEO | अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत

March 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page