• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा!”, उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 27, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा!”, उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मागणी

मुंबई, 27 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस होता. आजच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर निशाणा साधला. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? –
राज्यातील शेतकऱ्यांसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. ते माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा. त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना देखील आणा आणि महिला-पुरुष भेदभाव करू नका, असा सल्ला ठाकरे यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून सरकारवर टीका –
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यात सरासरी 9 शेतकरी आत्महत्या करत आहेत. गेल्या जानेवारीपासून राज्यात 1046 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. 10 हजार 22 कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही. पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही. राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जात पंचतारांकित शेती करतो. विशेषत: अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करा –
राज्यात सध्या चित्रविचित्र गोष्टी सुरू असून त्यामुळे डबल इंजिन सरकार आले आहे. कसेबसे एनडीएचे सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आले. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी 2 लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती. त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पोलीस भरतीसाठी उमेदवारांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची देखील मागणी केली आहे.

हेही वाचा :  धुळ्यात नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, काय आहे संपुर्ण बातमी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmer issuesmahayuti governmentsuvarna khandesh live newsuddhav thackerayuddhav thackeray latest newsuddhav thackeray press conference

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

This will happen for the first time in history, both houses of Maharashtra Legislative Assembly will be held without the Leader of the Opposition, Nagpur session will be held

इतिहासात असं पहिल्यांदाच घडणार, महाराष्ट्र विधिमंडळाची दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्याविना, नागपूर अधिवेशन गाजणार

December 7, 2025
25 killed in Goa nightclub fire Read full news

Goa Fire Accident : गोव्यात अग्नितांडव, तब्बल 25 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

December 7, 2025
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Maharashtra today, lakhs of devotees will get inspiration from Hind-di-Chadar Samagam program today

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात, हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा

December 7, 2025
Central government orders IndiGo to refund pending ticket money by 8 pm tonight

आज रात्री 8 वाजेपर्यंत तिकिटांचे प्रलंबित पैसे परत करा, केंद्र सरकारचे इंडिगोला सक्त आदेश

December 7, 2025
9th edition of Pariksha Pe Charcha (PPC 2026) to be held in January 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधायचाय?, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, अशी आहे नोंदणी प्रक्रिया

December 7, 2025
second name change in 140 years of journey, Maharashtra's Raj Bhavan is now Lok Bhavan

आता किस्से राजभवनाचे नव्हे तर किस्से लोकभवनाचे, १४० वर्षांच्या प्रवासात दुसरे नामांतर, महाराष्ट्राच्या राजभवनाचे नाव झाले लोकभवन

December 6, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page