• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

खान्देशातील शेतकऱ्याचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्लीत होणार सन्मान, वाचा सविस्तर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 14, 2023
in नंदुरबार, खान्देश
खान्देशातील शेतकऱ्याचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्लीत होणार सन्मान, वाचा सविस्तर

नंदुरबार, 14 ऑगस्ट : उद्या (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त लाल किल्ल्यावर दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील अनेकांना निमंत्रित केले जाते. यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटना योजनेच्या 24 लाभार्थ्यांना 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या समारंभाला बोलावण्यात आले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकडदा येथील लालसिंग वन्या वळवी यांची निवड करण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते होणार सन्मान –

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील काकडदा येथील शेतकऱ्यांनी भारत सरकारच्या सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत ‘आमु आखा एक से शेतकरी उत्पादक कंपनी’ स्थापन करून प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या कंपनीचे संस्थापक लालसिंग वन्या वळवी यांना स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे.

कार्याची घेतली दखल –

नंदुरबार जिल्ह्यात नाबार्डच्या अर्थसाहाय्याने व नाबार्डची सहायक संस्था डीएससी (डेव्हलपेंट सपोर्ट सेंटर) च्या मार्गदर्शनात पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. काकडदा येथे लालसिंग वन्या वळवी व आशा लालसिंग वळवी यांच्या या कंपनीची दोन वर्षांपूर्वी स्थापना झाली. परिसरातील 17 गावांतील सुमारे 589 शेतकरी यात सहभागी आहेत. विशेष म्हणजे यात, 72 महिला शेतकरी आहेत. या कंपनीत सर्व शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अल्पभूधारक आदिवासी शेतकरी आहेत. शेतकरी गटाच्या माध्यमातून खत विक्री, धान्य व आमचूर खरेदीचाही व्यवसाय करू लागले आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: delhifarmerpm narendra modired fort

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा; प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

June 12, 2026
VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

VIDEO | पाचोऱ्यात ‘जनसमाधान बैठक’ संपन्न; अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे निर्देश

June 11, 2026
PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

PM नरेंद्र मोदींनी तोडला पंडित नेहरूंचा विक्रम; बनले सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान

June 10, 2026
महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

महायुती सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयातील ३३ विभाग आता होणार ४५, कोणते विभाग होणार स्वतंत्र?

June 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page