• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम नुकसान भरपाई? कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महत्वाचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 21, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम नुकसान भरपाई? कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महत्वाचे आदेश

जळगाव, 21 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे, अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत या वर्षातील केळी व इतर खरीप पिकांच्या पीक विम्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

काय म्हणाले मंत्री धनंजय मुंडे –
खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत ज्या महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडला आहे. अशा जिल्ह्यातील 27 महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या निकषात पात्र ठरले आहेत. त्यांना नुकसान भरपाईच्या 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंडे यांनी दिले.

गुगल मॅपिंगचा डाटा घ्या –
तसेच जळगाव मधील 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी, असे आदेशही मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारने मदत करावी, अशी मागणी केली होती. त्यावर कृषीमंत्र्यांनी तात्काळ आदेश काढल्याने पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केली होती मागणी –
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री धनजंय मुंडे यांना पत्र देवून मागणी केली होती, यात त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान पिक विमा योजनतेर्गंत ज्या महसूल मंडळामध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला आहे, अशा सुमारे 27 महसूल मंडळातील शेतकरी पिक विमा निकषाप्रमाणे पात्र ठरले आहेत. जिल्हयातील या पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देय असून ती क्षेत्र पडताळणी करून तात्काळ देण्याबाबत संबधितांना योग्य ते निर्देश देण्यात यावेत.

मंत्रालयातील बैठकीत दिले आदेश –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या पत्रनुसार कृषीमंत्री धनजंय मुडे यांनी मुबंईत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती, यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील, कृषी सचिव अनुकुमार यादव, व कृषी आयुक्त सुनील चव्हाण , पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: dhananjay mundefarmers newsgulabrao patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

mla-kishor-appa-patil-special-post-for-his-wife-sunita-tai-patil-on-their-marriage-anniversary

‘मी स्वतःला खरंच खूप…’; लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार किशोर आप्पा पाटील यांची सुनिताताईंसाठी खास पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

May 14, 2025
Jalgaon News : डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा नेमका काय सल्ला?

Jalgaon News : डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा नेमका काय सल्ला?

May 14, 2025
BSF Jawan : चुकून पाकिस्तानात गेले अन् अखेर 22 दिवसांनी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ भारतात परतले

BSF Jawan : चुकून पाकिस्तानात गेले अन् अखेर 22 दिवसांनी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ भारतात परतले

May 14, 2025
विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! इयत्ता 12 वीच्या गुणपत्रिकांचे ‘या’ तारखेपासून होणार वाटप

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! इयत्ता 12 वीच्या गुणपत्रिकांचे ‘या’ तारखेपासून होणार वाटप

May 14, 2025
‘महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार!’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

‘महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार!’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

May 14, 2025
Chopda News : वडती येथील पुज्य साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 100 टक्के

Chopda News : वडती येथील पुज्य साने गुरूजी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परिक्षेचा निकाल 100 टक्के

May 14, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page