• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“….अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते,” देवेंद्र फडणवीसांबाबत भाजप नेते विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 4, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
“….अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते,” देवेंद्र फडणवीसांबाबत भाजप नेते विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पुणे, 4 मे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल महत्वाचे भाष्य केले आहे. फडणवीस हे सुडाच राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. ते पुण्यात बोलत होते.

काय म्हणाले विनोद तावडे? –
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत युती म्हणून लढलो बाळासाहेबांची मते भेटली. मग, आम्हाला सोडून जाता याला गद्दारी म्हणत नाही का? आम्ही विचारांवर युती केली होती. तसेच फडणवीस हे सुडाच राजकारण करत नाहीत, अन्यथा ते मुख्यमंत्री झाले असते, असेही ते यावेळी म्हणाले. भाजपमध्ये सर्व निर्णय हे केद्रीय नेत्यांशी चर्चा करुन घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतले जातात, असेही ते म्हणाले.

संजय राऊत देखील भाजपात आले असते –
केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप हा भारतीय जनता पक्षावर होत आहे. दरम्यान, यावर विनोद तावडे बोलताना म्हणाले की, आतापर्यंत अनेक जणांवर चार्जशीट दाखल झाले असून हे सगळे दबावतंत्र असल्याचे बोलले गेले. मात्र, दबावतंत्र असते तर संजय राऊत हे देखील भाजपात आले असते,

राज्याच्या राजकारणाबद्दल काय म्हणाले? –
विनोद तावडे हे गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. दरम्यान, विनोद तावडे राज्याच्या राजकारणात एन्ट्री करणार अशाही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मी राज्याच्या राजकारणात येणार नसून सध्या मी दिल्लीतच आहे. माझी भूमिका ही ‘ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र’ अशीच आहे, अशी भूमिका विनोद तावडे यांनी स्पष्ठ केली.

हेही वाचा : Video : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी धर्मापेक्षा विकासावर निवड केलीय,’ आमदार किशोर पाटील यांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp vinod tawadedcm devendra fadnavispunevinod tawade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
बळीराजाची चिंता वाढली! भारतीय हवामान विभागाकडून मान्सून हंगामाबाबतचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर, ‘यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी’

बळीराजाची चिंता वाढली! भारतीय हवामान विभागाकडून मान्सून हंगामाबाबतचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर, ‘यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी’

May 29, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा

May 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page