• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

भारत आणि पाकिस्तानात ‘तूर्तास’ युद्धविराम; शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? वाचा, एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 11, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
भारत आणि पाकिस्तानात ‘तूर्तास’ युद्धविराम; शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? वाचा, एका क्लिकवर

नवी दिल्ली, 11 मे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल 10 मे संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. यामुळे भारत-पाक युद्धाला विराम मिळाला असून तणावपूर्ण परिस्थिती सध्या निवळत चालली आहे. यासोबतच भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू केल्यानंतर पुढची चर्चा ही सोमवारी 12 मे रोजी होणार आहे. दरम्यान, शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय, हे जाणून घेऊयात.

शस्त्रसंधी (Ceasefire) म्हणजे काय? –
“शस्त्रसंधी” (Ceasefire) म्हणजे दोन युद्धरत पक्षांनी, विशेषतः देशांनी किंवा लष्करी गटांनी, एकमेकांवर चालू असलेली शस्त्रसज्ज कारवाई थांबवण्यासाठी केलेला करार होय. अर्थात शस्त्र म्हणजे हत्यारे आणि संधी म्हणजे थांबवणं किंवा विश्रांती. याचाचा अर्थ शस्त्रसंधीद्वारे दोन देशात सुरू असलेल्या गोळीबार, बॉम्बफेक किंवा अन्य लष्करी कारवायांवर तात्पुरती बंदी आणण्यात येते. मात्र, शस्त्रसंधीचा हा निर्णय तात्पुरता किंवा दीर्घकालीन असू शकतो.

शस्त्रसंधी (Ceasefire) लागल्यानंतर काय होतं? –
शस्त्रसंधी लागू केल्यानंतर सुरू असलेल्या गोळीबार, बॉम्बफेक किंवा अन्य लष्करी कारवायांमधून तात्पुरती माघार असते. दोन देशातील लढाई थांबवण्यासाठी तात्पुरता निर्णय घेतलेला असतो. यामध्ये राजकीय किंवा कायदेशीर तोडगा निघालेला नसतो, केवळ लढाई थांबवलेली असते. दरम्यान, कोणत्याही वेळी शस्त्रसंधी मोडली जाऊ शकते.

भारत आणि पाकिस्तानात शस्त्रसंधी –
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ला करत निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला. यानंतर गेल्या 17 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, काल सायंकाळी अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी लागू करण्यात आली. असे असले तरी ही शस्त्रसंधी लागू केल्यानंतर अवघ्या तीन तासातच शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. मात्र, भारताने कठोर इशारा दिल्यानंतर 10 मे रोजीच्या रात्री 9 वाजेपासून ते आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुठेही शस्त्रसंधींचे उल्लंघन झालेले नाहीये.

हेही वाचा : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट; भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा अन् भारत-पाक युद्ध थांबलं, आज नेमकं काय घडलं?

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: ceasefireceasefire between india and pakistanmarathi newssuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    kunal patil bjp joining speech live

    Kunal Patil Bjp Joining Speech : अहिराणीत फटकेबाजी; भाजप प्रवेशानंतर कुणाल बाबांचं पहिलंच भाषण

    July 1, 2025
    Kunal Patil changed his Facebook cover photo before joining BJP

    Kunal Patil Bjp : काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाआधी कुणाल पाटलांनी बदलला फेसबुक कव्हर फोटो, काय लिहिलंय?

    July 1, 2025
    Congress mla Nana Patole suspended for a day, Assembly Speaker Rahul narvekar took action Maharashtra assembly mansoon session 2025

    पावसाळी अधिवेशन 2025 : सभागृहाचं वातावरण तापलं; नाना पटोले यांचं एक दिवसासाठी निलंबन, विधानसभा अध्यक्षांनी केली कारवाई

    July 1, 2025
    Mahendra Salunkhe elected unopposed as Samner Gram Panchayat Upasarpanch

    महेंद्र साळुंखे यांची सामनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड; वाचा, सविस्तर…

    July 1, 2025
    Monsoon Session 2025: Opposition protests on the steps of Vidhan Bhavan to cancel Shakti Peeth Marg

    पावसाळी अधिवेशन 2025 : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

    July 1, 2025
    Who is the new Chief Secretary of Maharashtra, Rajesh Kumar?

    IAS Rajesh Kumar : जळगाव जिल्हाधिकारी म्हणूनही बजावली सेवा; कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार?

    July 1, 2025
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page