• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गोमातेला मिळाला ‘राज्यमातेचा दर्जा’; मंत्रीमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारचा मोठा निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 30, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
गोमातेला मिळाला ‘राज्यमातेचा दर्जा’; मंत्रीमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, 30 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ बैठका सुरू आहेत. आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाची बैठकीत राज्य सरकारने गायीला ‘राज्यमाता-गोमाते’चा दर्जा जाहीर केला आहे. दरम्यान, निवडणुकीआधीच हा निर्णय घेण्यात आल्याने सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

गोमातेला मिळाला ‘राज्यमातेचा दर्जा’ –
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये राज्यातील देशी गायींना ‘राज्यमाता- गोमाता’ हा दर्जा देण्यात आला आहे. त्यासंदर्भातील जीआर देखील राज्य सरकारने काढलाय. हिंदू धर्मामध्ये गाय पवित्रतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. भारतीय परंपरेत गायीला खूप मोठे महत्व आहे. देशी गायीचं दूध पौष्टिक असतं. मानवी पोषणासाठी दूध अत्यंत महत्वाचे असते आणि गायीचे अनेक फायदे मानवाला होत असतात. त्या सर्व बाबींचा विचार करूनच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे विश्व हिंदू परिषदेने स्वागत केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गायींना संरक्षण मिळेल, असे मत देखील विहिंपने मांडले आहे.

आचारसंहितेपुर्वीच मोठे निर्णय –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य मंत्रिमंडळात बैठकीचे सत्र सध्या सुरु आहे. सोमवारी आज सकाळीही मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता केव्हाही लागू होणार असल्याने मोठे निर्णय घेण्यात आले. विद्यमान सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत असून त्याआधी निवडणुका होणार आहेत. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत तब्बल 38 निर्णय घेण्यात आले आहेत.

हेही पाहा : जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता, आजचा काय आहे नेमका हवामान अंदाज?

बातमी शेअर करा !
Share
Tags: cabinet meetingcm eknath shindecowdcm ajit pawardcm devendra fadnavismahayuti government

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking News: पारोळ्यात आरोग्य विभागाचा अधिकारी लाचप्रकरणात जळगाव एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

Breaking News: पारोळ्यात आरोग्य विभागाचा अधिकारी लाचप्रकरणात जळगाव एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

April 28, 2026
‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 28, 2026
गौ सन्मान अभियान: ‘गौमातेला राष्ट्रमाता घोषित करा’, पाचोऱ्यात सकल हिंदू समाजाचे प्रशासनाला निवेदन

गौ सन्मान अभियान: ‘गौमातेला राष्ट्रमाता घोषित करा’, पाचोऱ्यात सकल हिंदू समाजाचे प्रशासनाला निवेदन

April 28, 2026
रेशीम शेतीसारख्या पर्यायी उद्योगातून शेतकरी ‘लखपती’ होऊ शकतो” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

रेशीम शेतीसारख्या पर्यायी उद्योगातून शेतकरी ‘लखपती’ होऊ शकतो” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 28, 2026
पाचोरा-भडगावमध्ये गेल्या 10–12 वर्षांत शेतीत सकारात्मक परिवर्तन; आता शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगावमध्ये गेल्या 10–12 वर्षांत शेतीत सकारात्मक परिवर्तन; आता शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 27, 2026
“माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप द्या; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप द्या; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page