• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Raj Thackeray : 2008 च्या हिंसाचार प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे निर्दोष, नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 30, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Raj Thackeray : 2008 च्या हिंसाचार प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे निर्दोष, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च : 2008 च्या हिंसाचाराप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला असून या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी त्यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली आहे. कोणताही पुरावा नसताना राज ठाकरेंच्याविरोधात फौजदारी खटला चालविणे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने या प्रकरणी नोंदवलंय.

न्यायालयानं काय म्हटलंय? –
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 2008 च्या हिंसाचार प्रकरणाची सुनावणी पार पडत होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी त्यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी नोंदवलंय.

नेमकं प्रकरण काय? –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 साली अटक झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. यासोबतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी परळी-गंगाखेड मार्गावर एसटी बस थांबवून दगडफेक केली होती. दरम्यान, या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांविरोधात सार्वजनिक मालमत्तेस नुकसान पोहचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

2008 च्या हिंसाचार प्रकरणी राज ठाकरे निर्दोष –
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 2008 च्या हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरू होती. दरम्यान, या सुनावणीअंती राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून घटना घडण्याच्या वेळी राज ठाकरे हे तिथे उपस्थित नव्हते. तसेच त्यांनी आंदोलनकर्त्यांना आदेश दिल्याचा कोणताही पुरावा दोषारोपपत्रात नाही, यामुळे त्यांना निर्दोष करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटलंय.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्यावतीने राज ठाकरे यांच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत दाखल असलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका करण्यात आलीय.

हेही पाहा : तरूणांनो मोठी स्वप्ने पाहा; जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची प्रेरणादायी मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: 2008 violence casebombay high courtmarathi newsraj thackeraysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page