• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तिसऱ्या आघाडीचं ठरलं!, परिवर्तन महाशक्ती विधानसभेच्या किती जागा लढवणार, बच्चू कडूंनी स्पष्ठच सांगितलं

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 17, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
तिसऱ्या आघाडीचं ठरलं!, परिवर्तन महाशक्ती विधानसभेच्या किती जागा लढवणार, बच्चू कडूंनी स्पष्ठच सांगितलं

पुणे, 17 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. या पार्श्वभूमीवर एकीकडे महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी मंथन सुरू असताना राज्यातील तिसरी आघाडी म्हणजे परिवर्तन महाशक्ती विधानसभा निवडणुकीत किती जागा लढणार, याची माहिती समोर आली आहे. पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पुण्यात परिवर्तन महाशक्ती विधानसभेची बैठक –
महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत असताना छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती अशी तिसरी आघाडी उभी केलीय. दरम्यान, या परिवर्तन महाशक्तीची आज पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याची माहिती देखील परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे.

परिवर्तन महाशक्ती कोणाचा होणार सहभाग? –
परिवर्तन महाशक्तीची बैठक पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. तसेच मनोज तरंगे पाटील यांच्याशी देखील आमचे बोलणे सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु असल्याची माहिती परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे. राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर येत्या काळात परिवर्तन महाशक्तीत कोण-कोण सहभागी होणार याचे चित्र लवकरच स्पष्ठ होणार आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! महायुतीचे जागावाटप जाहीर होण्यापुर्वीच आमदार किशोर पाटील यांची फॉर्म भरण्याची तारखी ठरली

बातमी शेअर करा !
Share
Tags: bacchu kaduchhatrapati sambhajirajeparivartan mahashaktiparivartan mahashakti meetingraju shettisuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
Rain Update : राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

Rain Update : राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

June 15, 2025
Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

June 14, 2025
मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

June 14, 2025
पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

June 14, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page