• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“राक्षसी बहुमतानंतरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात…”; उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 1, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“राक्षसी बहुमतानंतरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात…”; उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

30 नोव्हेंबर, पुणे : महायुतीला मोठं यश मिळाले असतानाही नवे सरकार अस्तित्वात आलेले नाहीये. असे असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या दरे या गावी कालपासून मुक्कामी आहेत. यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. राक्षसी बहुमतानंतरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जावे लागतंय, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाच्या समारोपप्रसंगी ते माध्यमांसोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? –
उद्धव ठाकरे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, आज राज्यात राक्षसी बहुमतानंतरही महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही, यांचे सगळ्यांचे चेहरे हे असे विश्मयकारक आहेत. राक्षसी बहुमतानंतरसुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करण्यासाठी शेतात का जावं लागतंय? खरंतर राजभवनावर जायला पाहिजे. आम्ही तर गेलो होतो. गेली 25-30 वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो तरी पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली, तेव्हा तर सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

“…म्हणून यांना जागावाटपात वेळ लागतोय” –
आज कोणीही दावा केलेला नाही. विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे. तरी राष्ट्रपती राजवट का नाही, या सर्व प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नाहीये..असे असतानाही एवढे बहुमत मिळाल्यानंतरही राजभवनावर जाण्याऐवजी हे लोकं शेतात का जातात?, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावलाय. दरम्यान, राज्यात आपलं सरकार येईल, असे यांना वाटले नव्हते. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार तसेच मंत्रीमंडळात कोण येणार?, याची काहीच तयारी नव्हती. म्हणून जागावाटपात वेळ लागतोय, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर केली आहे.

बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाचा समारोप-
ईव्हीएममध्ये घोटाळ्याचा आरोप करत गेल्या तीन दिवसांपासून बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते. विरोधकांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दरम्यान, बाबा आढाव यांच्या या आंदोलनाचा आज सायंकाळी समारोप करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील, अॅड. असीम सरोदे, आदी उपस्थित होते.

हेही वाचा : सौंदाळा गावातील ग्रामसभेत शिव्या देण्यावर बंदीसह समाजहिताचे ठराव; नेमके निर्णय काय? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: baba adhaveknath shindepunesuvarna khandesh liveuddhav thackerayuddhav thackeray on eknath shinde

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

May 18, 2026
भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

May 18, 2026
एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

एरंडोल परिसरातील ट्रॅक्टर चोरी टोळीचा जळगाव LCB ने केला पर्दाफाश; दोन ट्रॅक्टर जप्त, दोघे ताब्यात

May 17, 2026
उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल 4 हजार 116 कोटींच्या कामाला सुरुवात होणार

May 17, 2026
बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

May 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page