• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सुट्टीत मामाच्या घरी आला अन् आखाजीच्या दिवशी उचललं टोकाचं पाऊल, भडगावातील 15 वर्षीय मुलाची आत्महत्या

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
May 11, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, भडगाव
file photo

फाईल फोटो

जळगाव : काल एकीकडे अक्षय तृतीयेचा सण सर्वत्र साजरा केला जात असताना भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली. सुट्टीमध्ये मामाच्या घरी आलेल्या एका 15 वर्षांच्या भाच्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये मोठी खळबळ उडाली.

काय आहे संपूर्ण घटना –

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पाटील (वय-15, रा. बाळद, ता. भडगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. दिपक हा नुकताच नववी उत्तीर्ण होऊन दहावीच्या वर्गात गेला होता. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे तो या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या लहान भावासह जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे आपले मामा किशोर भानुदास पाटील यांच्याकडे आला होता.

काल शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत होती. यावेळी तो घरात आला आणि वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. यानंतर दुपारच्या सुमारास त्याची आजी त्याला जेवणासाठी बोलवायला गेली असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता. यावेळी आजीने इतरांना बोलावले आणि दरवाजा तोडला असता समोर जे दिसलं ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. दरवाजा उघडल्यावर स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

काल अक्षय तृतीया असल्याने सर्वत्र गोडधोड जेवणाची तयारी सुरू होती. त्यांच्या घरीही मामाकडे जेवणाची तयारी सुरू होती. आजी त्याला जेवायला बोलवलायला गेली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी 15 वर्षांच्या मुलाच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांसह संपूर्ण गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. अद्याप या आत्महत्येचे कारण समोर आले नसून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: balad child deathbhadgaon child deathbhadgaon newschild death kusumbajalgaon child deathkusumba news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Tribal Development Project to have a sub-office at Erandol!, Tribal Development Minister Dr. Ashok Uike announced at the state-level meeting as per the demand of the Guardian Minister

आदिवासी विकास प्रकल्पाचे एरंडोल येथे उपकार्यालय होणार!, पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार राज्यस्तरीय बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची घोषणा

February 20, 2026
‘मोफत वाटप किती दिवस?’ त्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा; सर्वोच्च न्यायालयाची सरकारला सुनावणी

‘मोफत वाटप किती दिवस?’ त्यापेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा; सर्वोच्च न्यायालयाची सरकारला सुनावणी

February 20, 2026
महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचे श्रमिक बजेट मंजूर: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

महाराष्ट्रासाठी वाढीव 3 कोटींचे श्रमिक बजेट मंजूर: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नेमकी बातमी काय?

February 20, 2026
शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

February 20, 2026
Jalgaon News : महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून –  वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे

Jalgaon News : महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून –  वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे

February 20, 2026
DCM Eknath Shinde on Shiv Jayanti 2026: शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde on Shiv Jayanti 2026: शिवरायांच्या विचारावर चालणारा बलशाली महाराष्ट्र घडवू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

February 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page