• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Uddhav Thackeray : ‘निवडणुकीपुरतंच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का?’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 13, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
shivsena ubt chief uddhav thackeray criticise bjp

'निवडणुकीपुरतंच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का?', उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बांग्लादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तेथील इस्कॉनचे मंदिरही जाळण्यात आल्याची बातमी समोर आली. त्यामुळे मग हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तरी सरकार गप्प आहे. निवडणुकीपुरतंच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का?’ असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बांग्लादेशातील हिंदूंच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या बटेंगे ते कटेंगे या नाऱ्यावरुनही जोरदार टिका केली.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • सातत्याने हे हल्ले सुरू आहेत.
  • बांग्लादेशात इस्कॉनचे मंदिर जाळले तरी आपण गप्प आहोत.
  • हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तरी आपण गप्प आहोत.
  • विश्वगुरू अत्याचार गप्प का पाहत बसले आहेत.
  • जसे आपण एका फोनवर युक्रेनचे युद्ध थांबवले होते, तसेच बांग्लादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्याबद्दल आपण भूमिका घ्यावी. पाऊले उचलावीत.
  • इथं नुसतं बटेंगे, कटेंगे, फटेंगे, वटेंगे असं करुन उपयोग नाही.
  • जिथे काही नाही, तिथे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही.
  • जिथे अत्याचार होता आहेत, त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज
  • पंतप्रधानांना आमच्या खासदारांनी भेटीची वेळ मागितली होती. पण त्यांना ती नाकारण्यात आली.
  • त्यांना खूप व्याप आहेत. त्यांना खूप फिरायचे असते. जगभर फिरायचे असते. भाषणे द्यायची असतात.
  • त्यांच्या नजरेमध्ये बांग्लादेशात होणारे हिंदूंवरील अत्याचार लक्षात आले नाहीत. जसे मणिपूरचे आले नाहीत.
  • बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मंदिरे जाळले जात आहेत.
  • केंद्र सरकारने त्यावर काय पाऊले उचलणार आहेत, हे स्पष्ट केले पाहिजे.
  • बाकीच्या चर्चा बाजूला ठेवा आणि संसदेत यावर भूमिका काय आहे, काय पाऊल उचलणार आहोत, यावर बोलावे.
  • यांना फक्त हिंदूंची मते पाहिजेत. हिंदूंना घाबरवायचे. त्यांची मते घ्यायची आणि आल्यावर त्यांची मंदिरा पाडायची. यांचं हिंदुत्त्व कुठे गेलं.
  • बांग्लादेशात हिंदू सुरक्षित नाहीत. माझ्या राज्यात हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत. ज्या हिंदूंच्या मतांवर तुम्ही निवडून आलात, त्यांची मंदिरे वाचवण्यासाठी तुम्ही काय कराल, असा सवालही त्यांनी सरकारला केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खान्देशपुत्राला मोठी जबाबदारी, कोण आहेत डॉ. रामेश्वर नाईक?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bangladesh hindubangladesh violencebjpbjp maharashtramaharashta politicsmumbaishivsenauddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जळगाव जिल्ह्यात 1,610 रुग्णांना सुमारे 13.33 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

April 16, 2026
सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page