• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 25, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

जळगाव, २५ सप्टेंबर : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी नवीन तसेच नुतनीकरणाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. समाजकल्याण विभागामार्फत ही योजना ऑनलाईन पद्धतीने https://hmass.mabait.org या पोर्टलवर राबविण्यात येत आहे.

पूर्वी ही योजना जिल्हास्तरावर लागू होती. मात्र शासन निर्णय दि. २६ डिसेंबर २०२४ अन्वये आता ती तालुकास्तरावर देखील लागू करण्यात आली आहे. शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेले, परंतु प्रवेश न मिळाल्याने निवास व भोजनाच्या सुविधांअभावी शिक्षण घेण्यात अडचण निर्माण झालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत वार्षिक निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील असावा. शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. प्रवेशित महाविद्यालय/शैक्षणिक संस्थेच्या महानगरपालिका हद्दीत स्थानिक रहिवासी नसावा. इयत्ता १० वी, ११ वी व १२ वी करीता प्रतिवर्षी किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के). पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.

स्वाधार योजनेमार्फत लाभार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता, तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भत्ता देण्यात येणार आहे. तेव्हा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता योजनेचे नविन आणि नुतनीकरणाचे अर्ज https://hmass.mabait.org या ऑनलाईन पोर्टलवर स्विकारले जात असुन स्वाधार योजनेतंर्गत लाभासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह नविन व नुतनीकरणाचे परिपूर्ण अज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह सहायक आयुक्त समाज कल्याण जळगांव, मायादेवी मंदिरा समोर, महाबळ रोड जळगांव येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाज कल्याण जळगांव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्नवारे केले आहे.

हेही वाचा : “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अन् हेक्टरी….”; उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तीन महत्वाच्या मागण्या

बातमी शेअर करा !
Share
Tags: Dr. Babasaheb Ambedkarmarathi newssuvarna khandesh liveswadhar yojana

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page