• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार; ग्रामविकास विभागाने कार्यपद्धती केली निश्चित

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 10, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार; ग्रामविकास विभागाने कार्यपद्धती केली निश्चित

मुंबई, 10 ऑक्टोबर : राज्यातील ग्रामीण भागातील वस्त्या आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याबाबत ग्रामविकास विभागाने नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. या प्रक्रियेनुसार संबंधित गावातील ग्रामसभेने प्रथम तसा ठराव मंजूर करून तो गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. यानंतर या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

गावाचे नाव बदलण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून केली जाते. मात्र, जातिवाचक नावे बदलून त्यांना नवी, सर्वसमावेशक नावे देण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहतील, असे 9 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेल्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामविकास विभागाने त्यासाठी सविस्तर कार्यपद्धती केली निश्चित –

शहरी आणि ग्रामीण भागातील वस्त्या व रस्त्यांना असलेली जातिवाचक नावे बदलून त्यांना महापुरुषांची किंवा लोकशाही मूल्यांशी सुसंगत अशी नवी नावे देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. या निर्णयानंतर ग्रामविकास विभागाने त्यासाठी सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली आहे.

‘अशी’ असेल कार्यपद्धती –

ग्रामविकास विभागाने केलेल्या कार्यपद्धतीच्या या प्रक्रियेनुसार संबंधित गावाने प्रथम ग्रामसभेत जातिवाचक नाव बदलण्याचा ठराव मंजूर करून तो गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावा. गटविकास अधिकारी प्रस्तावाची तपासणी करून तो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवतील. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रस्ताव तपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील, आणि जिल्हाधिकारी अंतिम मंजुरी देतील, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत लूट, धक्कादायक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: caste-based namesMaharastramantralaymarathi newsmumbairural development departmentsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page