• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Video : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी धर्मापेक्षा विकासावर निवड केलीय,’ आमदार किशोर पाटील यांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 4, 2024
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Video : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी धर्मापेक्षा विकासावर निवड केलीय,’ आमदार किशोर पाटील यांचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 4 मे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची काल पाचोऱ्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महायुतीवर जोरदार टीका केली. दरम्यान, यावरून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड ही धर्मापेक्षा विकासावर केली, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर पाटील माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असून आपला उमेदवार कसा श्रेष्ठ आहे, हे दाखवून देण्यासाठी त्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकांनी धर्मापेक्षा विकासावर निवड केली आहे. जीवनात असलेल्या अविभाज्य घटकांत गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदल घडवून आणला आहे. याचा परिणाम म्हणजे आमूलाग्र बदल संपुर्ण भारतात दिसत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

विकास संपणार नाही –
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत असताना, रेल्वे, विमानतळ, महामार्ग, आदी दळणवळणाच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी मोदींच्या नेतृत्वात 6 हजार आणि मागील एका वर्षांपासून राज्य सरकारच्या माध्यमातून 6 हजार असे एकूण 12 हजार रूपयांची मदत ही शेतकऱ्यांना मिळते. यामुळे पंतप्रधान मोदींना किंवा आमच्या उमेदवारांना धर्मावर बोलण्याचा विषयच नाही. खरेतर, आमच्या नेत्यांना एक-दोन तास विकासावर बोलायचे झाल्यास तरी विकास संपणार नाही. यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे बोलणे केवळ टीका-टिपणी असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते? –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले की, भाजप धार्मिक मुद्द्यावरूंन निवडणूक लढवत आहे. देशाात चौकशी यंत्रणांचा गैरवापर होत असून केंद्र सरकारकडून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल, असाही दावा प्रकाश आंबेडकर यांनी पाचोऱ्यातील सभेत केला.

हेही वाचा : महायुतीचे जागावाटप फायनल! कोणत्या मतदारसंघातून कोण लढतंय? वाचा, एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor patilpachorapm narendra modiprakash ambedkar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page