• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Farmers News : अवकाळी पावसामुळ झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार 596 कोटी रुपये, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 4, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, ताज्या बातम्या
Farmers News : अवकाळी पावसामुळ झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार 596 कोटी रुपये, काय आहे संपुर्ण बातमी?

मुंबई, 4 ऑगस्ट : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्यावतीने 596 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सरकारने विभागवार नुकसान झाल्यानुसार मदत जाहीर केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली होती. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्याने सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सरकारने विभागवार नुकसान झाल्यानुसार मदत जाहीर करण्यात आली असून ती मिळणार आहे.

कोणत्या विभागासाठी किती मदत? –

  • नाशिक विभागात 37 हजार 422 हेक्टरवरीला पिकांना फटका बसल्याने 73 हजार 567 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारने 108 कोटी 21 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
  • अमरावती विभागातील 21 हजार 362 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या विभागात 1 लाख 38 हजार 253 हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याने अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी 382 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
  • नागपूर विभागात 3 लाख 54 हजार 756 शेतखऱ्यांच्या 2 लाख 17 हजार 690 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. यासाठी सरकारने 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
  • पुणे विभागात 2 हजार 297 शेतकऱ्यांचे 1 हजार 657 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं होते. या शेतकऱ्यांना 5 कोटी 83 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये –
नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना 482 कोटी रुपयांची मदत जाहीर झालीय. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये, असे निर्देश देखील राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : Breaking : पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ तिघांचा बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers newsheavy loss of cropssuvarna khandesh liveunseasonal rain

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

June 18, 2025
Rain Update : गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

Rain Update : गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

June 18, 2025
Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

June 18, 2025
‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page