• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा; म्हणाले की, “सगळीकडे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी…”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 23, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा; म्हणाले की, “सगळीकडे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी…”

मुंबई, 23 सप्टेंबर : महाराष्ट्रातील मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला असून, त्यांच्या पिकांसह घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर शेतजमिनीसोबत मातीही वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नेमकी कोणती मदत मिळणार? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, सगळीकडे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा –

मुंबईतील मंत्रालयात माध्यमांसोबत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, अतिवृष्टीचा मोठा फटका राज्याला बसला आहे. सुरुवातीला विदर्भ, त्यानंतर मराठवाडा आणि मग जवळपास संपूर्ण महाराष्ट्रावर या पावसाचा परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या तब्बल 70 लाख एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. काही भागात जमीन वरील मातीसह घरांचेही नुकसान झाले. या सर्व नुकसानीसंदर्भात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.


शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळेल –

राज्यातील सर्वत्र पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू आहे. शेतकरी भावंडांनी धीर धरण्याची गरज आहे. हे नैसर्गिक संकट असले तरी सरकार त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहे. ज्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळेल, असे आश्वासनही कृषीमंत्री भरणे यांनी दिले आहे.

हेही वाचा : पाचोरा शहर व परिसरात,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: agriculture ministerdattatray bharanediwaliflood in maharastramantralaymarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

October 13, 2025
विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

October 13, 2025
तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

October 13, 2025
गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात खरी समावेशकता कशी दिसते, हे जगाला पर्पल फेस्टच्या माध्यमाने दाखवले – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

October 13, 2025
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट-गणानुसार आज आरक्षण होणार जाहीर; इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष

October 13, 2025
National Coconut Conference : गोव्याच्या नारळ उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

National Coconut Conference : गोव्याच्या नारळ उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

October 11, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page