• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश, राज्य सरकारकडून ‘या’ मागण्या मान्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 27, 2024
in महाराष्ट्र
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश, राज्य सरकारकडून ‘या’ मागण्या मान्य

नवी मुंबई, 27 जानेवारी : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर मराठ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. काल रात्री अकराच्या सुमारास सरकारचे शिष्टमंडळ अधिकारी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टाईसाठी आले होते. तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली. यावेळी सरकारने दिलेला अध्यादेश मनोज जरांगे पाटील आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना येऊन सांगत होते. होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार आहे. तसेच आझाद मैदानात जाणार नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लवकरच विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सर्व लोक मावतील असे मोठे मैदान पाहून एक तारीख जाहीर करून जल्लोष साजरा केला जाईल, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते सभा घेणार आहेत. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अध्यादेश मनोज जरांगे पाटील स्वीकारून हे उपोषण सोडणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या या मागण्या मान्य –

आतापर्यंत 57 लाख कुणबी नोदी सापडल्या आहेत. ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र द्यावं तसंच त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावं, हे सरकारने मान्य केलं.

सरकारने सग्यासोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढला आहे. तो मनोज जरांगेंना देण्यात आला

त्यामुळे ज्यांच्याकडे कुणबीप्रमाणपत्र असेल त्यांच्या नातेवाईकांनाही कुणबी म्हणूनच मान्यता मिळाली.

जालना आणि बीडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अनेक मराठा बांधवांवर गुन्हे दाखल होते. त्या मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे.

वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे.

मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडले आहे. त्याबाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे.

जो अध्यादेश दिला आहे, त्याबद्दल विधानसभेत लवकरच कायदा करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: maha government on maratha reservationmanoj jarange patilmaratha aarakshanmaratha reservation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

निसर्गाधारित जीवनशैलीची ओळख करून देणाऱ्या ‘ग्रीन निच 2.0’ कार्यशाळेचे साखळीत आयोजन

March 21, 2026
मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह (डावीकडून) आणि क्रिकेटपटू आणि राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी (उजवीकडून)

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 20 | तब्बल 76 वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम

March 21, 2026
VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

VIDEO | Pachora Knowledge Festival 2026: ‘पाचोऱ्यात शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय’; उद्या भव्य ज्ञानोत्सवाचे आयोजन

March 21, 2026
नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नंदिनी पाटील यांचे UPSC यश जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 21, 2026
सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

सातगाव डोंगरी येथे श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ; आज कथेचा दुसरा दिवस

March 21, 2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page