• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Minister Gulabrao Patil : ‘अनेकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग केलं पण….’, आव्हाण्यात मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 26, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
minister gulabrao patil in avhane

'अनेकांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग केलं पण....', आव्हाण्यात मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

आव्हाणे (जळगाव), 26 जानेवारी : अनेकांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग केलं, पण मी कधी त्यांच्याकडे गेलो नाही. ज्या माणसाला पद द्यायची असतात, त्याला किती टेन्शन असतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यांनी विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा मला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आव्हाणे येथील आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –

आव्हाणे येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, तीन जणांचं सरकार असल्यामुळे सरकारमध्ये थोड्या कसरती आल्या. पण जनतेच्या आशीर्वादाने चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी मला मिळाली. मंत्री होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेच वरिष्ठ आमदार होते. आपल्या महाराष्ट्रात 70 आमदार हे तिसऱ्यांना विजयी झाले आहेत. 40 आमदार हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत आणि आम्ही 20 आमदार असे आहोत, जे पाचवेळा निवडून आले आहोत. त्यामुळे मंत्री होईल की नाही, याची शाश्वती नव्हती.

पण ज्यावेळी उपमुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेसाहेबांनी नकार दिला, त्यावेळी आम्ही सर्वांनी विनंती केली की आपण सत्तेत असले पाहिजे. कारण, एकनाथ शिंदे नावाच्या चेहऱ्याने सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे. देवेंद्रभाऊ सुद्धा आपल्या काळात उपमुख्यमंत्री झाले होते. त्यांनी मोठी मन दाखवलं होतं. तर आपणही मोठं मन दाखवलं पाहिजे आणि उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे, शेवटी तुमचे दोघांचे विचार सारखे आहेत. त्यांनी सगळ्या आमदारांचा याठिकाणी मान ठेवला.

अनेकांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग केलं, पण मी कधी त्यांच्याकडे गेलो नाही. ज्या माणसाला पद द्यायची असतात, त्याला किती टेन्शन असतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यांनी विश्वास ठेवला आणि तिसऱ्यांदा मला कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली.

जेव्हा आम्ही प्रचारात फिरायचो, तेव्हा मी 100 टक्के निवडून येईल, असा आत्मविश्वास मला होता. पण मला सांगायला अभिमान वाटेल, ज्या समाजाचं भांडवल देवकर आप्पांनी केलं, त्याच मराठा समाजाने मला 45 टक्के मते दिली. त्यामुळे सामाजिक वातावरण पूर्ण धुतलं गेलं. कोळी समाज, लेवा पाटील समाज, धनगर समाज आपल्यासोबत 80 टक्के राहिला. मराठा समाजासह सर्व लहान समाज आपल्यासोबत राहिले.

हेही वाचा – केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील एकूण 14 जणांचा समावेश, जाणून घ्या संपुर्ण यादी एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: avhaneeknath shindegulabrao patilmahayuti governmentmahayuti sarkarshivsena

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page