• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“ज्या ताटात खाल्लं त्या ताटात…”, मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? VIDEO

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 16, 2023
in जळगाव जिल्हा, Uncategorized, खान्देश, महाराष्ट्र
“ज्या ताटात खाल्लं त्या ताटात…”, मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? VIDEO

जळगाव, 16 जानेवारी : आमदारांना परत आणण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ऐकण्याची मानसिकता असावी लागते. कधीकधी गर्व फार नडतो, या शब्दात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंबाबत भाष्य केलं. राज्यात जून महिन्यात शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर अजूनही दोन्ही गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यानंतर आता राज्याचे पाणीपुरवठामंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंबाबत भाष्य केलंय.

नेमकं काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –

“जे करायचं ते बिंधासपणे करायचे. आपण काय बघोडे नव्हतो. आपण तर जाऊन सांगून आलो होतो. असं नाही की गपचूप पळून गेलो. आधी साहेबांकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं होतं की, जे घडतंय, ते दुरुस्त करुन घ्या. 40 आमदारांपैकी मी 33 वा होतो. माझ्याआधी 32 जण चालले गेले होते. पण मी तिकडे न जाता आधी उद्धव ठाकरेंना सांगायला गेलो आणि तिथे सांगितलं की, हे दुरुस्त करायला हवं.”

“अजित दादांनी पण सकाळी शपथ घेतली होती. पण त्यांना हे दुरुस्त करुन संध्याकाळपर्यंत परत आणता आलं. हा प्रयत्न जर कदाचित आमच्या नेत्यांनी केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ऐकण्याची मानसिकता असावी लागते. आपचे 13 आमदार दिल्लीमध्ये गायब झाले होते. तर केजरीवाल यांनी परत आणले की नाही. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांच्या मुलाचे 6 आमदार गायब झाले होते. ते परत आणले की नाही. हे पण आणू शकले असते. पण कधीकधी ग (गर्व) फार फार नडतो”, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

हेही वाचा – खान्देशपुत्राचा सन्मान! खासदार उन्मेश पाटील यांची दावोस परिषदेसाठी निवड, वाचा सविस्तर?

ज्या ताटात खाल्लं त्या ताटात… –

तसेच ते पुढे म्हणाले की, भाडेकरू माणूस सुद्धा आपल्या घरात राहिला तर त्याला आपुलकी होऊन जाते. मी 35 वर्ष एकाच घरात राहिल्यामुळे इच्छा होत नाही जास्त बोलायची. कारण शेवटी ज्या ताटात खाल्लं त्या ताटात वाईट करायची ही आमची संस्कृती नाही, त्यामुळे त्यांना काय बोलायचे ते मी वेळ आल्यावर बोलेन असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patil in jalgaonjalgaon gulabrao patil newsjalgaon politicsminister gulabrao patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page