• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“पंतप्रधान मोदींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडला”, भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 10, 2024
in महाराष्ट्र
“पंतप्रधान मोदींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विसर पडला”, भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले?

फोटो क्रेडिट - @rautsanjay61

मुंबई : स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे, या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतरत्न पुरस्कार जाहीर केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्या नावांची घोषणा केली. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला.

काय म्हणाले संजय राऊत –

स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे. अवघ्या एका महिन्यात आधी दोन आणि आता तीन नेत्यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र, भारतरत्नासाठी अधिक पात्र असणारे वीर सावरकर किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. खरंतर एका वर्षात तीन व्यक्तींना भारतरत्न देऊन सन्मानित केले जाऊ शकते. मात्र, पंतप्रधान मोदींनी पाच भारतरत्नांची घोषणा केली आहे. निवडणुका तोंडावर आहेत, यावरुन हे स्पष्ट होत आहे.

कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न हा सन्मान जाहीर झाला आहे. पण इतर नेतेही वाट पाहत आहेत. मात्र, देशावर पसरलेल्या हिंदू लाटेचे खरे शिल्पकार बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान का विसरले? असा सवाल करत बाळासाहेबांमुळेच पंतप्रधान मोदींना अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला, हे लक्षात ठेवा असेही ते म्हणाले.

 

Prime Minister Modi who calls himself Hindutva-vadi has once again forgotten Hindu Hridaysamrat Balasaheb Thackeray. First two and now three leaders have been honoured with Bharat Ratna in barely one month. However, neither Veer Savarkar nor Shiv Sena supremo Balasaheb Thackeray… pic.twitter.com/IkKZSCjjIq

— Sanjay Raut (@rautsanjay61) February 9, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतरत्न पुरस्कारांची घोषणा

भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि डॉक्टर एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्न पुरस्काराची माहिती काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली. दरम्यान, यामध्ये अद्याप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: balasaheb thackeraybharatratnamaharashtramaharashtra politicsnarendra modisanjay rautsanjay raut on pm modi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत दामिनी पथकाकडून प्रतिबंधक कारवाई; 7 टवाळखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत दामिनी पथकाकडून प्रतिबंधक कारवाई; 7 टवाळखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

July 11, 2025
12 feet width of Pandan roads mandatory; Revenue Minister Chandrashekhar Bawankule's big announcement

पांदण रस्त्यांची रुंदी १२ फूट अनिवार्य; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

July 11, 2025
What did Chief Minister Devendra Fadnavis say after the Maharashtra Special Public Safety Bill was passed by a majority in the Legislative Assembly?

‘या कायद्यामुळे….’, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

July 11, 2025
VIDEO : बोगस शालार्थ आयडी प्रकरण; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उचलला 2020 मधील ‘तो’ मुद्दा, एसआयटी चौकशीची केली मागणी, नेमकं प्रकरण काय?

VIDEO : बोगस शालार्थ आयडी प्रकरण; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उचलला 2020 मधील ‘तो’ मुद्दा, एसआयटी चौकशीची केली मागणी, नेमकं प्रकरण काय?

July 10, 2025
महाराष्ट्रात प्रथमच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून नंदुरबार येथे ‘एम. ए. इन ट्रायबल स्टडीज’ अभ्यासक्रमाची सुरूवात

महाराष्ट्रात प्रथमच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून नंदुरबार येथे ‘एम. ए. इन ट्रायबल स्टडीज’ अभ्यासक्रमाची सुरूवात

July 10, 2025
“ ‘आरटीई’ प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द!”, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे नेमकं काय म्हणाले?

“ ‘आरटीई’ प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द!”, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे नेमकं काय म्हणाले?

July 10, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page