• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं; पण….”, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर युतीबाबत उद्धव ठाकरेंनी घातल्या अटी, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 19, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं; पण….”, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर युतीबाबत उद्धव ठाकरेंनी घातल्या अटी, नेमकं काय म्हणाले?

मुंबई, 19 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी जेष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत भाष्य केलं आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी याला समर्थन देत काही अटी तसेच शर्ती देखील घातल्या आहेत. सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं, असं आम्हाला देखील वाटतं असे म्हणत भाजप, एसंशिंला सोडा, अशी अटही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घातली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते? –
राज ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीत शिवसेना आणि तुमची पुन्हा युती होऊ शकते का? असा प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. खरंतर, आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. म्हणून एकत्र येणं किंवा एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत. दरम्यान, प्रश्न फक्त इच्छेचा आहे. दरम्यान, आमची युती व्हावी, अशी महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने त्यांना (उद्धव ठाकरेंना) जाऊन सांगावं तसे, अशी साद राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना घातली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

उद्धव ठाकरे काय म्हणाले? –
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो.

मात्र, तेव्हा पाठिंबा द्यायचा.आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

माझ्याकडून भांडण नव्हतीच, मी मिटवून टाकली चला असे म्हणत शिंदेंच्या शिवसेना तसेच भाजपसोबत न जाण्याची उद्धव ठाकरेनी अटक घातली. दरम्यान, राज ठाकरेंचा यावर कसा प्रतिसाद मिळतो, यावर युतीबाबतचं भविष्य ठरणार आहे. दादरमध्ये भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते.

Breaking : ‘आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा!’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी देणार का?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsraj thackeraysuvarna khandesh live newsuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकांसाठी साखरपुड्यातून मदतीचा हात; जळगावच्या प्रियंका पाटील यांच्या साखरपुड्यातील भेट 1 लाख 2 हजार रूपये

सैनिकांसाठी साखरपुड्यातून मदतीचा हात; जळगावच्या प्रियंका पाटील यांच्या साखरपुड्यातील भेट 1 लाख 2 हजार रूपये

May 11, 2025
भारत-पाक युद्ध थांबलं! भारतानं काय साध्य केलं अन् काय गमावलं?; डॉ. सतीश ढगे यांची विशेष मुलाखत

भारत-पाक युद्ध थांबलं! भारतानं काय साध्य केलं अन् काय गमावलं?; डॉ. सतीश ढगे यांची विशेष मुलाखत

May 11, 2025
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दर्शन व पूजन

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दर्शन व पूजन

May 11, 2025
‘डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? युद्ध का थांबवलं; तुम्ही सिंदुरचा अपमान केलाय!’ भारत-पाक युद्धविरामानंतर राऊतांची प्रतिक्रिया

‘डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? युद्ध का थांबवलं; तुम्ही सिंदुरचा अपमान केलाय!’ भारत-पाक युद्धविरामानंतर राऊतांची प्रतिक्रिया

May 11, 2025
तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार; नेमकं काय आहे प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार; नेमकं काय आहे प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

May 11, 2025
चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे पालकमंत्र्यांचे हस्ते शहीद जवान सुनिल पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण

चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे पालकमंत्र्यांचे हस्ते शहीद जवान सुनिल पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण

May 11, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page