• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पदभार स्वीकारताच सांगितले शेतकऱ्यांसाठीचे मिशन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 11, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पदभार स्वीकारताच सांगितले शेतकऱ्यांसाठीचे मिशन

नवी दिल्ली, 11 जून : नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. यामध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेले शिवराजसिंह चौहान यांच्यावर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी आज कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.

कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांसाठीचे मिशन –
आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य असलेले प्रत्येक पाऊल उचलेल. अन्नदात्याच्या जीवनमानात सुधारणा करण हे मंत्रालयाचे मिशन असले पाहिजे, असे वक्तव्य मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी मंत्रालयाच पदभार स्विकारल्यानंतर केले. यावेळी चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध –
मंत्री चौहान पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य असलेले प्रत्येक पाऊल उचलेल. गेली 10 वर्षे रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध होते आणि आपले मंत्रालय ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले आहेत.

ग्रामीण विकासासाठी सरकारचा जाहीरनामा –
शिवराज सिंह चौहान यांनी पदभार स्विकारल्यानंतर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेत मंत्रालयाच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकतेची गरज अधोरेखित केली. त्यांनी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठी सरकारचा जाहीरनामा सुपूर्द केला असू त्याची पूर्तता करण्यासाठी काम करण्याचे सर्वांना आवाहन केले. यावेळी त्यांनी मंत्रालयातील विविध विभागांनी भेट देत कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.

हेही वाचा : रेल्वे बोगद्यातील साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: farmers newsnda governmentNew Delhishivraj singh chouhanunion agriculture minister shivraj singh chouhan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘घर आहे; पण घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही!’ अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पाचोऱ्यात आमरण उपोषण

‘घर आहे; पण घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही!’ अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पाचोऱ्यात आमरण उपोषण

September 7, 2026
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 7, 2026
पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

September 7, 2026
नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंदा बच्छाव यांच्यासह महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 7, 2026
महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

महाराष्ट्रात भरती परीक्षांना पारदर्शकतेची नवी दिशा; उच्चस्तरीय समिती गठित

September 7, 2026
जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

जन्म-मृत्यूच्या उशिरा नोंदणीसाठी आता तहसीलदारांकडे अधिकार, नेमकी बातमी काय?

September 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page