• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

मोठी बातमी! सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक, खान्देशात ‘या’ तारखेला होणार मतदान

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
March 16, 2024
in देश-विदेश, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धुळे, नंदुरबार, ब्रेकिंग, महाराष्ट्र
मोठी बातमी! सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक, खान्देशात ‘या’ तारखेला होणार मतदान

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली, 16 मार्च : बहुप्रतीक्षित असलेल्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. संपूर्ण देशभरात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. देशभरातील निवडणुकींचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 4 जून रोजी जाहीर होईल.

लोकसभा निवडणुकीची घोषणा –
केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये पहिला टप्प्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. तर देशभरातील सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये राज्यात पहिला टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर शेवटचा टप्पा 20 मे रोजी पार पडणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्यानंतर देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.

खान्देशात या दिवशी होणार मतदान –
केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी महाराष्ट्रात पार पडणाऱ्या 5 टप्प्यांपैकी चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे. तर धुळे मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान –
पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे

हेही वाचा : आचारसंहिता म्हणजे नेमकं काय, आजपासून ती लागू झाल्यावर काय बदल होतील?

बातमी शेअर करा !
Share
Tags: lok sabha elections 2024lok sabha elections dateunion election commissionलोकसभा निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर; बांबरूड–कुंरगी गटात उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग

Pachora News : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर; बांबरूड–कुंरगी गटात उमेदवारीसाठी राजकीय हालचालींना वेग

October 13, 2025
Update News:  जिल्हा परिषद निवडणुकीसाठी  आरक्षण जाहीर;  जळगाव जिल्ह्यातील गटनिहाय आरक्षण  जाणून घ्या एका क्लिकवर

Update News: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; जळगाव जिल्ह्यातील गटनिहाय आरक्षण जाणून घ्या एका क्लिकवर

October 13, 2025
Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking! पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; पाचोरा तालुक्यात कोणता गण कोणासाठी राखीव?, जाणून घ्या एका क्लिकवर

October 13, 2025
“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

“….तोपर्यंत राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची युती-आघाडी होऊ शकत नाही!”, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा दावा

October 13, 2025
विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

विशेष मालिका: किस्से राजभवनाचे – लेख सातवा | कीर स्टार्मर – मोदी भेटीनिमित्त राजभवनाच्या कथा

October 13, 2025
तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

तनवीर गाजी आणि श्रीनिवास पोखले यांच्या विशेष उपस्थितीत विदर्भ चित्रपट महोत्सव 2025 संपन्न

October 13, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page