औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन काल 17 मार्च 2025 रोजी नागपूर येथे दोन गटात जोरदार राडा झाला. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. जाळपोळ करण्यात आली. या घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन देत दंगेखोरांना आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर इशारा दिला. नेमकं ते काय म्हणाले, पाहा व्हिडिओ.