• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

संचारबंदी उठवा सागर बंगल्यावर आलोच समजा! मनोज जरांगे माघारी, आज नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 26, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
संचारबंदी उठवा सागर बंगल्यावर आलोच समजा! मनोज जरांगे माघारी, आज नेमकं काय घडलं?

मुंबई, 26 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली. दरम्यान, अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला आहे. संचारबंदी उठताच सागर बंगल्यावर जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीत दाखल –
मनोज जरांगे यांनी सागर बंगल्यावर जाण्याचा इशारा देत अंतरवाली येथून पुढे गेल्यानंतर काल ते अंतरवालीजवळील भंबेरी येथील गावात मुक्कामाला होते. दरम्यान, आज त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत मुंबईला निघालेल्या सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचे आवाहन केले आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेत ते अंतरवालीत दाखल झाले आहेत.

मनोज जरांगे काय म्हणाले? –
मनोज जरांगे म्हणाले की, संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेलं नाही. आम्हाला कायद्याचे पालन करायचे आहे. शहाणी भूमिका घेऊन परत जातो आहे. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिले पाहिजे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका –
देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव न घेता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. “तु चुक केली, सागर बंगल्यावर स्वागत करू आणि दरवाज लावून घेतले आणि हे पोलीस बांधव तुझे नाहीत. संचारबंदी उठवा मग मुंबईला येतो का नाही,” असे आव्हान जरांगे यांनी दिले.

हेही वाचा :  Budget Session 2024 : आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavismanoj jarangemaratha reservation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ram Sutar : महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

Ram Sutar : महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

December 26, 2025
Jalgaon News : जळगावात महाराष्ट्र होमगार्डचा 79 वा स्थापना दिन सप्ताह उत्साहात साजरा

Jalgaon News : जळगावात महाराष्ट्र होमगार्डचा 79 वा स्थापना दिन सप्ताह उत्साहात साजरा

December 26, 2025
नगरपरिषद-नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार, नेमकी बातमी काय?

नगरपरिषद-नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार, नेमकी बातमी काय?

December 26, 2025
Jalgaon News : जळगाव पोलिसांकडून ‘विशेष वाहन चेकिंग मोहिम’, तब्बल 13 लाख रूपयांचा दंड वसूल

Jalgaon News : जळगाव पोलिसांकडून ‘विशेष वाहन चेकिंग मोहिम’, तब्बल 13 लाख रूपयांचा दंड वसूल

December 26, 2025
"khasdar krida mahotsav – Khelo Raver," organized through the initiative of Union Minister of State Rakshatai Khadse, concluded under the guidance of Prime Minister Narendra Modi

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून आयोजित “खासदार क्रीडा महोत्सव २०२५ – खेलो रावेर”चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने समारोप

December 25, 2025
The last rites of Swaroopsinghji Naik, a prominent leader from Khandesh and former minister, were performed with full state honours.

‘डोंगरदऱ्यातील जनतेचा आधारवड हरपला’; खान्देशातील मोठे नेते, माजी मंत्री स्वरुपसिंगजी नाईक यांच्यावर शासकीय इतमामात भावपूर्ण अंत्यसंस्कार

December 25, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page