• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यातील आचारसंहिता शिथील करण्याची मागणी; राज्य सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र, काय आहे संपूर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 24, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
राज्यातील आचारसंहिता शिथील करण्याची मागणी; राज्य सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र, काय आहे संपूर्ण बातमी?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 24 मे : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिय पार पडत असताना राज्यातील मतदानासाठीचे पाचही टप्पे पुर्ण झाले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक सुरू असतानाच राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील आचारसंहिता शिथील करण्याची मागणी –
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकासाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी बुधवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहित राज्यातील आचारसंहिता शिथील करण्याची मागणी केली आहे. पीडित आणि सरकारी सुविधांसाठी झगडणाऱ्या लोकांना मदत करता यावी, यासाठी मुख्य सचिवांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे.

सरकारकडून मदत देण्यास अडचणी –
राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आचारसंहितेमुळे अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे सरकारला शक्य नसल्याचे कारण पत्रात नमूद करण्यात आले आहे. आचारसंहितेमुळे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळत नाही. याशिवाय पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणे देखील शक्य होत नाही. आचारसंहितेमुळे महानगरपालिका आणि महानगरपालिकांच्या कामावर परिणाम होत असल्याने निवडणूक आयोगाने आचारसंहितेत महाराष्ट्राला दिलासा द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारने केली आहे.

आचारसंहिता केव्हा निघणार? –
आचारसंहितेच्या नियमानुसार, देशात लोकसभा निवडणुका जाहीर होताच निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू होते. तसेच नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ती लागू राहते. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागल्यानंतर 8 ते 10 दिवसांत नवे सरकार स्थापन होईल. दरम्यान, आचारसंहितेच्या काळात विद्यमान सरकार कोणत्याही प्रकारची नवी घोषणा करू शकत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केलेल्या मागणीवरून महाराष्ट्रात आचारसंहितेत शिथिलता येणार का? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो.

हेही वाचा : सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: code of conductcode of conduct relaxation demandelection commissionMaharastraलोकसभा निवडणूक 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

25 killed in Goa nightclub fire Read full news

Goa Fire Accident : गोव्यात अग्नितांडव, तब्बल 25 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

December 7, 2025
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Maharashtra today, lakhs of devotees will get inspiration from Hind-di-Chadar Samagam program today

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात, हिंद-दी-चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा

December 7, 2025
Central government orders IndiGo to refund pending ticket money by 8 pm tonight

आज रात्री 8 वाजेपर्यंत तिकिटांचे प्रलंबित पैसे परत करा, केंद्र सरकारचे इंडिगोला सक्त आदेश

December 7, 2025
9th edition of Pariksha Pe Charcha (PPC 2026) to be held in January 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधायचाय?, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, अशी आहे नोंदणी प्रक्रिया

December 7, 2025
second name change in 140 years of journey, Maharashtra's Raj Bhavan is now Lok Bhavan

आता किस्से राजभवनाचे नव्हे तर किस्से लोकभवनाचे, १४० वर्षांच्या प्रवासात दुसरे नामांतर, महाराष्ट्राच्या राजभवनाचे नाव झाले लोकभवन

December 6, 2025
Big news!, 'Emergency drinking water reservation' approved for 371 villages in Jalgaon district Guardian Minister Gulabrao Patil presents in meeting

मोठी बातमी!, जळगाव जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

December 6, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page