• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“माणसे चिरडून टाकण्याची यांची हिंमत होतेच कशी?,” रामदेववाडी अपघात प्रकरणावर उन्मेश पाटील नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 27, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
“माणसे चिरडून टाकण्याची यांची हिंमत होतेच कशी?,” रामदेववाडी अपघात प्रकरणावर उन्मेश पाटील नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 27 मे : गेल्या अनेक दिवसांपासून रामदेववाडी अपघात प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान, या अपघातात पोलिसांकडून तपास सुरू असताना, माणसे चिरडून टाकण्याची यांची हिंमत होतेच कशी?, असा सवाल माजी खासदार उन्मेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. जळगावात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले उन्मेश पाटील? –
रामवादेवाडी अपघातातील पीडित कुटुंबियांना कुठलाही मंत्री त्याठिकाणी भेटायला आलेला नाही. बालसंगोपनाच्या दिवशी ड्यूटी करण्यासाठी गेलेली महिला नशेत असलेल्या तरूणांकडून अपघातादरम्यान चिरडली जाते, हे दुर्दैव आहे. दरम्यान, रामदेववाडी अपघात प्रकरण गंभीर स्वरूपाचे असताना पुणे अपघातानंतरच पोलिसांना जाग आली.

सखोल चौकशी झाली पाहिजे –
रामदेववाडी अपघातात प्रकरणात ज्या श्रीमंत घरातील मुलांनी गरीब कुटुंबियांचा जीव घेतला आहे. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. अपघातात निरापधार बळी गेले, त्या निरापधार बळी घेणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू नका. त्यांचा सखोल तपास घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. वेळेत कारवाई झाली नाही तर शिवसेना म्हणून आम्ही त्या कुटुंबियांच्या आणि समाजासोबत उभे राहू, असेही उन्मेश पाटील म्हणाले.

उन्मेश पाटील यांचे डोके फिरलंय, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेश पाटील यांच्यावर केली होती. दरम्यान, या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, 4 तारखेला कळेल कोणाचे डोके तपासण्याची गरज आहे. रामदेवावाडी अपघात प्रकरणात जिल्ह्यातील मंत्र्यांकडून दुर्लक्ष झाले असून यामध्ये जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

हेही वाचा : “देशाला फूलटाईम कृषी मंत्री नाही, अन् कृषीप्रधान देश म्हटला जातो”, उन्मेश पाटील यांची सरकारवर टीका

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaonramdevwadi accident caseunmesh patilunmesh patil criticsunmesh patil press conference

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page