• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

‘ताईंना विधानभवनात पाठवायचंय’, भडगाव येथील मेळाव्यात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2024
in भडगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
‘ताईंना विधानभवनात पाठवायचंय’, भडगाव येथील मेळाव्यात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

भडगाव, 16 फेब्रुवारी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे “महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र” मेळाव्यासाठी काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यानिमित्त भडगाव येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांना विधानभवनात पाठवायचंय, असे आवाहन करत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

वैशाली सुर्यवंशी काय म्हणाल्या? –
भडगाव येथील सभेच्या सुरूवातीला वैशाली सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी फवारणी करणे, मोतीबिंदू मोफत ऑपरेशन, अपंगांना सायकल वाटप, शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबियांना मदत, पत्रकार कक्षाची स्थापना, यासारखी अनेक कामे मी स्वखर्चातून केली, असे वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले. विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी माझे दुरगामी व्हिजन असल्याचेही त्या म्हणाल्या.

‘ताईंना विधानभवनात पाठवायचंय’ –
महाराष्ट्राने मन पक्क बनवलंय की, राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार बसवायचेच. वैशाली ताईंनी सांगितल्याप्रमाणे, लोकांच्या सेवा स्वखर्चातून करत आहेत. पण हे शेवटचे वर्ष आहे. 2024 मध्ये सरकारचा निधी आपल्याला इथं आणायचाच आहे. अधिकृत निधी आणायचाय. आणि वातावरण तसे बनले आहे. कारण जेव्हा जेव्हा मी या मतदारसंघात येतो तेव्हा माझ्या कानावर येतं की ताईंना आता विधानभवनात पाठवायचंय, हे पक्क आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘खुर्ची जेव्हा धोक्यात येते तेव्हा ते शेतात पळतात’, भडगाव येथील सभेतून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

बातमी शेअर करा !
Share
Tags: aaditya thackerayShivsena UBTvaishali suryavanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page