नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू
काठमांडू, 30 ऑगस्ट: नेपाळमधील महाप्रलयानंतर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १४३ भाविकांची सुरक्षित मायभूमीत परतीची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी नागपूरचे १०६...















