जळगाव जिल्हा

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर, जळगाव जिल्ह्यात ‘या’ गावांमध्ये होणार निवडणुका

जळगाव, 3 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील...

Read more

महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल – मंत्री अनिल पाटील

जळगाव, 2 ऑक्टोबर : महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती...

Read more

Bhusawal Crime News : उधारीचे पैसे मागितले म्हणून तरुणाची हत्या, मामीनेच केलं हादरवणारं कांड

भुसावळ, 1 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भुसावळातून धक्कादायक घटना समोर आली. उधार दिलेले पैसे...

Read more

‘ती’ जाहिरात कंत्राटी नायब तहसिलदार पदासाठी नाहीच; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे महत्वाचे स्पष्टीकरण

जळगाव, 29 सप्टेंबर : सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगाव जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब...

Read more

सखी वन स्टॉप सेंटर पिडीत महिलांना न्याय व दिलासा देणारे न्यायमंदिर व्हावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 29 सप्टेंबर : महिला व बालविकास विभागाच्या योजनांना लोकचळवळीचे स्वरूप आले पाहिजे. 'सखी वन स्टॉप' सेंटर पिडीत महिलांना न्याय...

Read more

माहिती अधिकाराची माहिती देण्याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या शासकीय कार्यालयांना महत्वाच्या सूचना

जळगाव, 28 सप्टेंबर : कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने माहिती अधिकार अधिनियम २००५ ची माहिती...

Read more

ई-हक्क प्रणालीद्वारे तलाठ्यांकडील चकरा टळणार; नेमकी कशी असेल प्रक्रिया?

जळगाव, 28 सप्टेंबर : सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसारख्या कामांसाठी...

Read more

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले, जिल्ह्यातील तब्बल एक लाख घरांमधील…

जळगाव, 28 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील एक लाख घरांमधील रहिवाशांची अ‍ॅनमिया आणि उच्च रक्तदाबाची तपासणी केली जाणार आहे‌. विशेषतः महिलांच्या...

Read more

गिरणा नदीतील वाळू लिलावास चार ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध, चाळीसगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?

चाळीसगाव, 26 सप्टेंबर : चाळीसगाव तालुक्यातील बहाळसह भऊर, वरखेडे बुद्रुक, खुर्द व मेहुणबारे या चार ग्रामपंचायतींनी ग्रामसभा आयोजित केली होती....

Read more

राज्य सरकारचा ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम, काय म्हणाले मुख्यंत्री एकनाथ शिंदे?

मुंबई, 26 सप्टेंबर : स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले...

Read more
Page 168 of 186 1 167 168 169 186

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page