ताज्या बातम्या

“आम्ही पण घरात पवारसाहेबांना दैवत मानत होतो; आजही मानतो!”; अजित पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण

पुणे, 10 एप्रिल : आम्ही कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. परंतु, देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत...

Read more

“जनतेच्या शासनाकडून मोठ्या अपेक्षा, म्हणून….” मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना महत्वपुर्ण सूचना

मुंबई, 10 एप्रिल : महसूल विभागाच्या विविध योजनांचा थेट ग्रामीण जनतेशी संबंध असून जनतेच्या शासनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा...

Read more

पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्वाचे पाऊल; मोठी पदभरती होणार

मुंबई, 8 सप्टेंबर : पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्वाचे पाऊल उचलले असून...

Read more

देशात वक्फ दुरूस्ती विधेयक लागू; पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, नेमकी बातमी काय?

नवी दिल्ली, 9 एप्रिल : देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेने 2 एप्रिल रोजी...

Read more

ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य प्रशासिका दादी रतनमोहिनी कालवश; आध्यात्मिक क्षेत्रातील दिर्घायू रत्न हरपले

आबू रोड (राजस्थान) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशसिका राजयोगीनी ब्रह्माकुमारी रतनमोहिनीजी यांचे 8 एप्रिल मंगळवार रोजी सकाळी...

Read more

‘लासगावने संपूर्ण जळगाव जिल्ह्याला नवीन आदर्श देण्याचा प्रयत्न केला’ – आमदार किशोर आप्पा पाटील

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी लासगाव (पाचोरा) : पाचोरा तालुक्यातील लासगाव या गावाने संपूर्ण जळगाव जिल्ह्याला नवीन आदर्श देण्याचा प्रयत्न केला...

Read more

मोठी बातमी!, राज्याचे वाळू-रेती निर्गती धोरण-2025 जाहीर, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ 9 निर्णयांना मान्यता

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले....

Read more

प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू, सुपारीची अवैधरित्या तस्करी, पोलिसांची मोठी कारवाई, 65 लाखांचा मुद्देमाल जप्त

पारोळा : पारोळा तालुक्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू, सुपारीची अवैधरित्या तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी...

Read more

‘…तर देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी बनेल आणि गरीबीमुक्त होईल’; नंदुरबारमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान नेमकं काय म्हणाले?

नंदुरबार : दर्जेदार अन्न निर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाले तर देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी बनेल आणि गरीबीमुक्त होईल....

Read more

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करणार आदिवासी गावांचे सुक्ष्म सर्वेक्षण

जळगाव : जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत...

Read more
Page 162 of 412 1 161 162 163 412

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page