जळगाव, 4 फेब्रुवारी : राज्यातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही, मजबूत व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री बळीराजा...
Read moreबारामती, 4 फेब्रुवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी...
Read moreमुंबई, 4 फेब्रुवारी : आदिवासी भागातील विकासकामांना प्राधान्य देत कामे जलद गतीने व कालमर्यादेत पूर्ण करावीत. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात...
Read moreमुंबई, 4 फेब्रुवारी : राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 4 थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा...
Read moreजळगाव, 3 फेब्रुवारी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत...
Read moreमुंबई 3 फेब्रुवारी : “महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे....
Read moreनवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : अजित दादांच्या विमान अपघाताबाबत मंत्र्यांना काहीच माहिती नाहीये. अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या प्रमुख लोकप्रिय नेत्याचा...
Read moreमुंबई, 3 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह...
Read moreईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 3 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पाचोरा तालुक्यातून लाचप्रकरणाची बातमी समोर आली...
Read moreपणजी, 3 फेब्रुवारी: शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या आश्रयाखाली गोव्यातील डोना पावला येथे QS इंडिया समिट २०२६ आयोजित करण्यात आला...
Read moreYou cannot copy content of this page