ताज्या बातम्या

महाराष्ट्र पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या! राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करत मनसेने काय म्हटलं?

मुंबई, 9 फेब्रुवारी : राज्यात नुकत्याच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींवर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व...

Read more

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील आज जळगाव जिल्ह्यात

चाळीसगाव, 9 फेब्रुवारी : राज्यभरात तरूणाईला वेड लावणारी डान्सर गौतमी पाटील आज जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच येत आहे. चाळीसगावात आज संध्याकाळी...

Read more

यावल तालुक्यातील ‘या’ गावात संचारबंदी लागू, काय आहे नेमकं कारण?

दहिगाव (यावल), 9 फेब्रुवारी : यावल तालुक्यातील दहिगाव येथे दोन गटांत वाद निर्माण झाला होता. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा...

Read more

मोठी बातमी! ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू

मुंबई, 8 फेब्रुवारी : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मुंबईतून राज्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना...

Read more

महत्वाची बातमी! 4 थी पर्यंतची शाळा सकाळी 9 वाजेनंतर भरणार, पण यामागचे कारण काय?

मुंबई, 8 फेब्रुवारी : राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक...

Read more

‘……तर राजकारणातून संन्यास घेईन’, मंत्री गुलाबराव पाटील यांचे विरोधकांना ओपन चॅलेंज

जळगाव, 8 फेब्रुवारी : राज्यभरात राज्यसभा-लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच जळगावात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी केली...

Read more

‘राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली आहे,’ रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या?

मुंबई, 8 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर अजित पवार गट आणि शरद...

Read more

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’, शरद पवार गटाला मिळाले नवीन नाव

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार...

Read more

Chalisgaon Crime : भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, चाळीसगावमधील धक्कादायक घटना

चाळीसगाव, 7 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. जळगाव जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. यातच आता जळगाव...

Read more

स्वयंपूर्ण गाव निर्मितीतून देशाचा विकास शक्य – प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील

धुळे, 6 फेब्रुवारी : स्वयंपूर्ण गाव निर्मितीतून देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदचे सदस्य...

Read more
Page 384 of 408 1 383 384 385 408

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page