महाराष्ट्र

‘महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार!’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मुंबई, 13 मे : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनी पूर्ण...

Read more

आयटीआयला जागतिक दर्जाच्या केंद्रात रूपांतरित करणाऱ्या धोरणाला शासनाची मंजुरी; नेमकी बातमी काय?

मुंबई, 13 मे : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये रूपांतरित करून उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक प्रशिक्षित मनुष्यबळ...

Read more

न्यायमूर्ती भूषण गवई बनले सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ, ‘असा’ आहे त्यांचा परिचय

नवी दिल्ली, 14 मे : न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज सकाळी 10 वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची जबाबदारी हाती घेतली असून...

Read more

MPSC ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024’च्या निकालाची उमेदवारांना प्रतिक्षा

मुंबई, 13 मे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४'चा निकाल अद्याप जाहीर...

Read more

Breaking! राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के; यंदाही मुलींची बाजी, जाणून घ्या विभागानिहाय निकालाची आकडेवारी

पुणे, 13 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 चा...

Read more

SSC Result 2025 : दहावीचा निकाल उद्या 13 मे रोजी होणार जाहीर; विद्यार्थ्यांना ‘या’ पद्धतीने पाहता येणार निकाल

पुणे, 12 मे : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात...

Read more

Breaking! विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतला संन्यास; इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

मुंबई, 12 मे : भारताचा दिग्गज फलंदाज विरोट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची माहिती समोर आली आहे. माजी कर्णधार रोहित...

Read more

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा नेमका हवामान अंदाज काय?

जळगाव, 12 मे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. एकीकडे खरीप हंगामाची लगबग सुरू झाली...

Read more

भारत-पाक युद्ध थांबलं! भारतानं काय साध्य केलं अन् काय गमावलं?; डॉ. सतीश ढगे यांची विशेष मुलाखत

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. असं असताना अमेरिकेच्या मध्यस्थीनं काल भारत आणि...

Read more

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दर्शन व पूजन

सिंधुदुर्गनगरी, 11 मे : छत्रपती शिवाजी महाराज हे महान योध्दा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी...

Read more
Page 74 of 201 1 73 74 75 201

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page