• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

यावल-रावेरमध्ये केळीचे प्रचंड नुकसान, आमदार अमोल जावळेंनी मध्यप्रदेशचा संदर्भ देत विधानसभेत केली महत्त्वाची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 15, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, यावल, रावेर
Huge loss of bananas in Yaval-Raver, MLA Amol Javale made an important demand in the Assembly referring to Madhya Pradesh

यावल-रावेरमध्ये केळीचे प्रचंड नुकसान, आमदार अमोल जावळेंनी मध्यप्रदेशचा संदर्भ देत विधानसभेत केली महत्त्वाची मागणी

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा सुरू आहे. या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी काल सोमवारी जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी वादळी वारे व अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भात महत्त्वाचा मुद्दा विधानसभेत मांडला.

नेमकं काय म्हणाले आमदार अमोल जावळे –

यावेळी विधानसभेत बोलताना आमदार अमोल जावळे म्हणाले की, माझा यावल-रावेर हा मतदारसंघ भारतातला सर्वात जास्त बनाना ग्रोईंग बेल्ट आहे. याठिकाणी केळीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केळीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. केळीची नुकसान भरपाई करायला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागत आहे. तर मध्यप्रदेशमध्ये नुकसान झाल्यावर पुढच्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात येते.

त्यामुळे मध्यप्रदेशच्या धर्तीवर, महाराष्ट्रातही त्वरित नुकसान नोंदणी करून, वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात यावी, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी यावेळी विधानसभेत केली.

तसेच रावेर-यावल विधानसभा क्षेत्रातील काही भागांमध्ये मागील महिन्यात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. १५ दिवस उलटून गेले तरी शेतकरी अजूनही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हे पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत, अशी मागणीही आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेत केली.

हेही वाचा : अमली पदार्थ विक्रेत्यांवर ‘मोक्का’ लावण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol jawalebanana farmersbanana lossmaharashtra assembly mansoon sessionmaharashtra assembly mansoon session 2025mla amol jawaleraveryawal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page