• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

जगाला दहशतवादाविरुद्ध भारत कठोर संदेश देण्यासाठी 7 शिष्टमंडळ तयार; दोन शिष्टमंडळांचे नेतृत्व महाराष्ट्रातील ‘हे’ खासदार करणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 17, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
जगाला दहशतवादाविरुद्ध भारत कठोर संदेश देण्यासाठी 7 शिष्टमंडळ तयार; दोन शिष्टमंडळांचे नेतृत्व महाराष्ट्रातील ‘हे’ खासदार करणार

मुंबई, 17 मे : जगाला दहशतवादाविरुद्ध कठोर संदेश देण्यासाठी केंद्र सरकारने आता 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केले असून प्रत्येक शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे खासदार, प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आणि अनुभवी राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तसेच केंद्र सरकारने तयार केलेल्या 7 शिष्टमंडळांपैकी दोन शिष्टमंडळांचे नेतृत्व महाराष्ट्रातील दोन खासदार करणार आहेत.

शिष्टमंडळ नेमकं काय करणार? –
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताचा संघर्ष सुरू असताना केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि यामध्ये सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, ही शिष्टमंडळे लवकरच जगातील प्रमुख मित्र राष्ट्रांना भेट देणार असून या भेटीदरम्यान शिष्टमंडळे दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि कठोर भूमिका जगासमोर मांडणार आहेत. तसेच हे शिष्टमंडळ जगाला दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलेरन्स ‘Zero tolerance’ चा भारताचा मजबूत संदेश देतील.

सात शिष्टमंडळांचे नेतृत्व खालील सदस्यांकडे –

  • शशि थरूर, (काँग्रेस)
  • रविशंकर प्रसाद, (भाजप)
  • संजय कुमार झा, (जेडीयू)
  • बैजयंत पांडा, (भाजप)
  • कनिमोळी करुणानिधी, (डीएमके)
  • सुप्रिया सुळे, (राष्ट्रवादी काँग्रेस (राशप))
  • श्रीकांत एकनाथ शिंदे, (शिवसेना)

दोन शिष्टमंडळांचे महाराष्ट्रातील ‘हे’ दोन खासदार करणार –
केंद्र सरकारने आता 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केले आहे. यामध्ये एका शिष्टमंडळाचे नेतृत्व शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार सुपूत्र श्रीकांत शिंदे तर एका शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे करणार आहेत. दरम्यान, या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या माध्यमातून भारत जगाला दहशतवादाविरुद्ध एकजूट होण्याचे आणि कठोर पाऊले उचलण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर 3 जूनपर्यंत बंदी लागू; नेमकी काय आहे बातमी?

     

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: all party delegationsmarathi newsoperation sindoorpm narendra modisuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

    सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

    April 15, 2026
    तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

    तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

    April 15, 2026
    संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

    संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

    April 14, 2026
    झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

    झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

    April 14, 2026
    जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

    जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

    April 14, 2026
    मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

    April 14, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page