• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे नुकसान; मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, म्हणाले की, “मी स्वतः लक्ष घालून….”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 14, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे नुकसान; मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, म्हणाले की, “मी स्वतः लक्ष घालून….”

जळगाव, 14 जून : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बहुतांश ठिकाणी पंचनामे करण्यात आले असून उरर्वित पंचानामे देखील लवकरात लवकर केले जातील आणि त्यांनंतर नियमानुसार मदत शेतकऱ्यांना तात्काळ दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत मदत मिळण्यासाठी मी स्वतः लक्ष घातले असून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आढावा –

जळगाव जिल्ह्यात बुधवार 11 जून रोजी रात्री झालेल्या वादळी पावसमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात केळी, मोसंबी, पपई तसेच लिंबू बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात आल्यानंतर नुकसानीबाबतचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली.

गिरीश महाजन काय म्हणाले?-

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात परवाच्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अगदी चक्रीवादळासारखा हा पाऊस होता. यामुळे केळी, मोसंबी तसेच लिंबूच्या बागा ह्या मुळापासून निघाल्या आहेत. तर काही ठिकाणी शेकडो घरांची पत्रे उडाली आहेत. वीजेचे पोल तसेच तारांचे देखील वादळामुळे नुकसान झालंय. यासंदर्भात प्रशासनाकडून आढावा घेतलाय.

जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच तहसिलदार यांनी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचानामा केलाय. आता नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. जळगाव जिल्ह्यात वादळी पावसात तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या नातेवाईकांना देखील नियमानुसार मदत दिली जाईल, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.


विमान अपघाताताबाबत काय म्हणाले? –

अमदाबाद विमान अपघाताबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, विमान अपघाताची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. अहमदाबादहून लंडनला हे विमान निघाले होते. या विमानात सव्वा लाख इंधन भरले होते आणि विमान जमीनदोस्त होऊन मोठा स्फोट त्यावेळी झाला.  यामध्ये विमानातील प्रवाशी तसेच मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील 270 जणांना आपला जीव गमावावा लागलाय.  खरंतर, कुठल्या शब्दात संवेदना व्यक्त कराव्यात हे कळत नाही. पण दुर्दैवाने ते आपल्यात नसून त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो. दरम्यान, विरोधकांना कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य नसल्याने ते सरकारविरोधात वक्तव्य करत असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.

हेही वाचा : पाचोरा-भडगाव तालुक्यात वादळी पावसामुळे केळीबागांचे नुकसान; आमदार-खासदारांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन

बातमी शेअर करा !
Share
Tags: crop lossdamagejalgaon newsminister girish mahajanstormy rainssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

June 14, 2025
मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

June 14, 2025
पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

June 14, 2025
40th Maharashtra State Level Test M SET examination will organized on Sunday June 15th at seven different centers in jalgaon

जळगावात 2936 विद्यार्थी देणार एम. सेट परीक्षा, शहरात उद्या 7 परीक्षा केंद्रांवर आयोजन

June 14, 2025
“….अन्यथा चक्काजाम आंदोलन करणार!” जळगावात शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

“….अन्यथा चक्काजाम आंदोलन करणार!” जळगावात शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

June 14, 2025
Senior economist Professor Gaurav Vallabh becomes member of Prime Minister's Economic Advisory Council

ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक गौरव वल्लभ बनले पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य, वाचा सविस्तर…

June 14, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page