• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आमदार किशोर पाटील यांचा उन्मेश पाटील यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले, “भाजपने निष्क्रिय खासदाराचे तिकिट कापले अन्….”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 5, 2024
in पाचोरा, चाळीसगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
आमदार किशोर पाटील यांचा उन्मेश पाटील यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले, “भाजपने निष्क्रिय खासदाराचे तिकिट कापले अन्….”

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचारो, 5 मे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, या महायुतीच्या मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर पाटील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने आमच्यावर लादलेला आणि 15 दिवसांत खासदार झालेल्या निष्क्रिय खासदाराचे तिकिट कापले आणि आमच्या कर्तव्यदक्ष स्मिताताई वाघ यांना उमेदवारी दिली. यामुळे मी भाजपच्या नेतृत्वाचे आभार मानतो.

त्यांचेही काही न पाहता या मतदारसंघाने त्यांना 5 लाख मताधिक्याने निवडून दिले. त्यांना आमदारकी दिली, खासदारकी दिली आणि पक्षाने उमेदवारी नाकारताच आता उबाठामध्ये टिवटिव करण्याचे ते काम करत आहेत, अशी मिश्किल टिप्पणी किशोर पाटील यांनी उन्मेश पाटील यांच्यावर केली.

इलेक्शन दिल्लीचे आणि प्रश्न विचारताय गल्लीचे –
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. जिथे दहा वर्ष सत्तेत होतात तिथे तुम्ही काय काम केले ते सांगू शकत नाही. आणि दिल्लीचे राजकारण असताना तुम्ही आता गल्लीत सांगताय. इलेक्शन दिल्लीचे आणि प्रश्न विचारताय गल्लीचे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच स्मिता वाघ यांना मी अनेक वर्षांपासून पाहतोय. स्मिताताई ह्या कर्तव्यदक्ष महिला आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठपणे भाजपचे ते काम करत आहेत, असेही किशोर पाटील म्हणाले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, मधुकर काटे, रावसाहेब मनोहर पाटील यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : “….म्हणून मला या पक्षात थांबयचंय,” मुक्ताईनगरात रोहिणी खडसेंनी सांगितले शरद पवार गटात राहण्याचे नेमकं कारण

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpmahayutimla kishor appa patilpachorashivsen ubtshivsenaunmesh patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page