• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रोजगार हमी योजनेवरुन नाथाभाऊंचा प्रश्न, शिंदेंच्या मंत्र्यांनी नेमकं काय उत्तर दिलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2025
in महाराष्ट्र, खान्देश, ताज्या बातम्या
mlc-eknath-khadse-question-to-state-government-over-rojgar-hami-yojana-payment maharashtra budget session 2025

रोजगार हमी योजनेवरुन नाथाभाऊंचा प्रश्न, शिंदेंच्या मंत्र्यांनी नेमकं काय उत्तर दिलं?

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामगारांच्या समस्या मांडल्या. लोकांना एक-एक वर्ष पैसे मिळाले नाहीत, असे म्हणत कामगारांना त्यांचे पैसे कधी मिळणार असा सवाल त्यांनी यावेळी सरकारला केला.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे –

आमदार एकनाथ खडसे यावेळी विधानपरिषदेत म्हणाले की, नियम असा आहे की, मजुरांना त्यांची मजुरी ही 24 तासात मिळायला हवी. पण यात मजुरीचा कॉम्पोनन्ट आणि बांधकामाचा कॉम्पोनन्ट असे दोन भाग आहेत. यातल्या रोजगार हमी योजनेच्या संदर्भात तातडीने पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असताना केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकारने हा निधी खर्च करावा आणि केंद्राचा निधी आल्यावर तो राज्य सरकारकडे वर्ज करावा.

मात्र, लोकांना एक-एक वर्ष पैसे मिळाले नाही. हा महिन्या-दोन महिन्याचा प्रश्न नाही. वर्ष-वर्ष जर रोजगार हमीचे पैसे मिळत नसतील तर हे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून हा पैसा खर्च करावा आणि केंद्राचा निधी आल्यावर तो वळता करावा. सरकार याबाबत निर्णय घेणार आहे का आणि रोजगार हमीचे वर्षानुवर्षे जे पैसे दिले गेले नाहीत, त्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, असे प्रश्न एकनाथ खडसे यांनी मंत्र्यांना विचारले.

एकनाथ खडसेंना शिंदेंच्या मंत्र्यांनी काय उत्तर दिलं?

एकनाथ खडसेंच्या या प्रश्नावर राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन कॅबिनेट मंत्री भरत गोगावले म्हणाले की, खडसे साहेबांनी जो मुद्दा उपल्थित केला तो योग्य आहे. आपले पैसे आधी देऊन केंद्राकडून आल्यावर जमा करावेत, राज्य शासनाच्या वतीने हा प्रयत्न चालू आहे. ही तुमची मागणी आम्हाला मान्य आहेत. लवकरात लवकर याचा निर्णय करू, असे आश्वासन मंत्री गोगावले यांनी एकनाथ खडसे यांना दिले.

हेही वाचा – अखेर ठरलं!, एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला, शिवसेनेकडून खान्देशातील ‘या’ नेत्याला मिळाली मोठी संधी

हेही वाचा – विधानपरिषद पोटनिवडणूक : झिशान सिद्दीकी नव्हे तर अजितदादांनी ‘या’ नेत्याला दिली संधी, हे आहेत महायुतीचे सर्व उमेदवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: Bharatsh Gogawalebharatsheth gogawaleeknath khadsemaharashtra budget sessionmaharashtra budget session 2025rojgar hami yojanarojgar hami yojana maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page