Tag: farmers news

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये – कृषी विभागाचे आवाहन

मुंबई, 26 मे : राज्यात यंदा मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला असून आज मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान ...

Read more

बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा; पालकमंत्र्यांचे आदेश

जळगाव, 16 मे : बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव ...

Read more

‘शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच पेरणी करावी’; कृषी विभागाचं आवाहन, काय आहे संपुर्ण बातमी?

जळगाव, 15 मे : जळगाव जिल्ह्यातील विविध भागात आतापर्यंत अवकाळी पावासाने हजेरी लावलीय. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे ...

Read more

Jalgaon News : डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा नेमका काय सल्ला?

जळगाव, 14 मे : महाराष्ट्र राज्य मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबवणारे आघाडीचे राज्य ...

Read more

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; तूर खरेदी नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ!

जळगाव, 27 मार्च : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत 2024-25 हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ...

Read more

पाचोरा-भडगावसाठी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे अनुदान मंजूर; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शेतकऱ्यांना केले महत्वाचे आवाहन

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 11 मार्च : गेल्या वर्षी सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ...

Read more

भडगाव-पारोळा तालुक्यातील ‘या’ चार गावांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन

महेश पाटील, प्रतिनिधी भडगाव (जळगाव), 6 मार्च : भडगाव तालुक्यातील महिंदळे व पारोळा तालुक्यातील चोरवड, टिटवी व भोंडण या चार ...

Read more

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य; नाहरकत प्रमाणपत्र सादर करायची या तारखेपर्यंत अंतिम मुदत

जळगाव, 25 फेब्रुवारी : सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत 5000/- रुपये प्रति ...

Read more

नंदुरबार जिल्ह्यातील 3 हजार 799 शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या मागणीसाठी आमदार राजेश पाडवी यांचे कृषीमंत्र्यांना निवेदन

नंदुरबार, 26 जानेवारी : सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या 3 हजार 799 शेतकऱ्यांचा 28.74 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ...

Read more

बांगलादेशाच्या ‘या’ निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; नेमकी काय आहे बातमी?

मुंबई, 18 जानेवारी : बांग्लादेश सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. बांग्लादेश सरकारने कांदा आयातीवर दहा टक्के ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page