लोकसहभागातून ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ यशस्वी करूया – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, 31 ऑगस्ट : “लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून, सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य केल्यास हे अभियान घराघरात पोहोचवता ...
Read moreजळगाव, 31 ऑगस्ट : “लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून, सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य केल्यास हे अभियान घराघरात पोहोचवता ...
Read moreजळगाव, 24 ऑगस्ट : निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई या शेतकरी कष्टकऱ्याच्या भावना काव्यातून बोलणारा आवाज होत्या. त्यांच्या नावाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ...
Read moreजळगाव, 18 ऑगस्ट : "गरिबांना हक्काची घरे वेळेत मिळणे ही आपली जबाबदारी असून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून विकासकामे दर्जेदार व वेळेत ...
Read moreजळगाव, 18 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील सैन्यात सेवारत असताना युध्दात वा युध्दजन्य परिस्थितीत धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या ...
Read moreजळगाव, 10 ऑगस्ट : आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहाराचा फार मोठा वाटा आहे. आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वडिलोपार्जित रानभाज्यांचा ...
Read moreजळगाव, 7 ऑगस्ट : उतराखंडमधील अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांना सुखरूप दिल्लीमार्गे जळगावला परत आणण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व ...
Read moreपाल (यावल), 3 ऑगस्ट : सातपुडा जंगल सफारी हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक ...
Read moreजळगाव, 28 जुलै : देशातील प्रसिद्ध वकील, जळगावचे सुपूत्र, पद्मश्री उज्ज्वल निकम यांची नुकतीच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड ...
Read moreजळगाव 22 जुलै : जळगाव शहरातील राजकमल टॉकीजजवळ जिल्हा परिषद बचत भवन इमारतीत ‘बहिणाबाई मार्ट’ या विशेष प्रकल्पाचे आज जल्लोषात ...
Read moreजळगाव, 6 जुलै : पाळधी ते तरसोद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील 17.70 किलोमीटर लांबीच्या शहरबाह्य (बायपास) रस्त्याची पाहणी ...
Read moreYou cannot copy content of this page