नाथसागरचे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणण्याची मागणी; जळगाव जिल्हा जलसंपन्न करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
जळगाव, 27 जून: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पैठण येथील नाथसागर ...
Read more






